मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि ‘जीओ टॅगिंगची’ नजर, नगरविकास विभागाचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची पूर्तता!
मुंबई,दि. २९: महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय),जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता!
मुंबई, दि. २९: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते,
ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली, राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी!
ठाणे : (२९ जुलै) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi: “धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण खातं चालवलं नाही, ते फक्त RSS ने चालवलं. देशातील विद्यापीठांचा प्रत्येक कुलगुरू हा RSS चा माणूस असल्याचा अत्यंत गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा
Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!
ठाणे २९ : ठाण्यातील तीन हात नाका चौकातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारणा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक अधिक सुरळीत
पुण्यात एफडीएची मोठी धडक; ४५.५० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त भेसळीचा संशय, पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; कराडमध्ये कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश!
पुणे, दि. २९ : अन्नपदार्थांतील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल ४५ लाख ५० हजार ७६७ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील विविध आस्थापनांवर छापे
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील
रखडलेल्या मूळ रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव
ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक वर्षे भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार
भाजपसोबत १ कोटी मोजायला बसले होते का? 20 टक्के कमिशन होतं का?; राऊतांचं देशपांडेंना प्रत्युत्तर
शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूरमधील राजकारणावर प्रतिक्रिया दिली आहे.चंद्रपूरमध्ये जे आमच्या पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेतला ती आमची भूमिका नाही. त्यांचं आम्ही समर्थन करत नाही. स्थानिक नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी
