केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक शहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा!
ठाणे – वेगाने वाढणाऱ्या महानगरांसमोर निर्माण होणाऱ्या वाहतूक, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शहरांच्या विकास मॉडेलचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक चेन्नई येथे पार पडली. समितीचे सदस्य तथा ठाणे
Mumbai local train viral video : मुंबई लोकलमध्ये महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; ठाणे-बदलापूर लोकलचा व्हिडिओ व्हायरल!
मुंबई २६ : दररोज लाखो प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांमधील किरकोळ वाद विकोपाला जाण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ठाणे-बदलापूर लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.व्हायरल
Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!
पालघर २४ : पालघर जिल्ह्यातील केळवा येथे १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी (CA Land) उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीतील अटींच्या पूर्ततेसाठी ही
Thane : स्वयंपुनर्विकासातील अडथळे दूर होणार.आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश; ५० टक्के सवलतीसह मुद्रांक शुल्काबाबत स्पष्टतेचे आदेश!
ठाणे १९ : जुन्या व धोकादायक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला (सेल्फ रिडेव्हलपमेंट) गती देण्यासाठी तसेच सोसायट्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय
Thane: अथक प्रयत्नांना यश; मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त!
ठाणे १६ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले आहे. जलवाहिनी भारीत (Charged) झाल्यानंतर म्हणजेच रात्री ९ वाजेपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील
राजकारणाची सूत्रे आता तरुण पिढीच्या हाती…प्रस्थापित पक्षांचे Gen-Z वर लक्ष!
भारतातील ‘Gen-Z’ तरुण पिढी ने उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनाने केंद्र सरकारलाही हादरवून सोडल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे. या तरुणांची वाढती ताकद आणि क्रेझ लक्षात घेऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले लक्ष पूर्णपणे या तरुण पिढीकडे
Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्यावतीने सदनिका वाटपाची सोडत संपन्न!
ठाणे(१४) : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील धोबीघाट परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सदरची सोडत प्रक्रिया पार पडली.
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांच्यासह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न…विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
मुंबई, ता, १४ :विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व
Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर
Sukhbir Singh Badal: सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ला अत्यंत निंदनीय; हल्लेखोरांना सोडणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…खासदार हरसिमरत कौर बादल आणि नांदेडच्या एसपींशी फोनवरून साधला संवाद!
मुंबई १३ :पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असून, या प्रकरणातील सर्व आरोपींवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुखबीर सिंग
