Bjp – Mahayuti : दहीहंडी पथकांसाठी मोठा दिलासा! राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना मिळणार मोफत विमा संरक्षण; भाजप – महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई ०८ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी भाजप – महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडी फोडताना किंवा
लवकरच राज्याचे सर्वसमावेशक ‘रुग्णवाहिका धोरण’; प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर; रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शकता, प्रतिसादाची निश्चित वेळ आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
मुंबई : (१ ऑगस्ट) राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत लवकरच ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रुग्णवाहिका ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव
१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!
ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील
