Ahilyanager: संतांच्या आशीर्वादाने आलेले सरकार; संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे….अहिल्यानगर येथे १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन!
अहिल्यानगर, २५ :महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी असून संतांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने राज्यातील सरकार काम करत आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.श्री क्षेत्र धनगरवाडी, पंचक्रोशी, ता.
