Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!
ठाणे जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये ५ जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे ठाणे आणि भिवंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळील रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटावर घडली. रविवारी दुपारी मुंब्रा येथील ठाकूरपाडा
