सेमी इंग्रजी शाळांतील शिक्षक भरतीला दिलासा, पात्रतेच्या नियमांत राज्य सरकारची मोठी सुधारणा!
मुंबई दि.३०: राज्यातील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केलेली असणे आता अनिवार्य राहणार
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा
