Navi Mumbai- व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; नवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न!
नवी मुंबई २३ : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा
Ratnagiri : कोकण माझं कुटुंब, प्रत्येक स्वप्न माझी जबाबदारी शिक्षणाला बळ, आरोग्याला आधार, महिलांना स्वावलंबन निलेश सांबरे यांची कोकणातील विकासाची प्रेरणादायी वाटचाल!
रत्नागिरी २२ : कोकणातील विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य कुटुंबांच्या जीवनात शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन आणि विकासाची नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यात विविध उपक्रम उत्साहात पार पडले. मोफत वह्या वाटप, विद्यार्थी मार्गदर्शन, महिला
Chatrapati Sambhaji nager: छत्रपती संभाजीनगर मध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत, खवड्या डोंगरावरील हृदयद्रावक घटना!
छत्रपती संभाजीनगर २२ : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर एक अत्यंत भयानक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. किरकोळ वादानंतर व्यथित झालेल्या १८ वर्षीय तरुणाने डोंगराच्या कड्यावरून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. ही माहिती मिळताच त्याचे आई-वडील, स्थानिक नागरिक,
Uddhav Thackeray: ठाकरे गटाला धक्का: माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द होणार?
मुंबई २१ : मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.तथापि, या निर्णयाचा विषय अद्याप मुंबई महापालिका सभागृहासमोर आलेला नाही. हा मुद्दा महापालिकेच्या सभागृहात
Thane – २५ ऑगस्ट ठाण्यात ‘आनंद चित्र कथा’२५ व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकलेच्या प्रदर्शनातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आदरांजली!
ठाणे २१ – धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ संपन्न होणार आहे. परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्राचे प्रदर्शन, स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा.लि आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त
Thane: ३७४ हेक्टर जमिनीवर ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यांत चौकशीचे आदेश!
ठाणे २१ : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या जमिनीच्या अधिकार अभिलेखावर खासगी व्यक्तींच्या नावाने करण्यात आलेली फेरफार नोंद क्रमांक ९७५ रद्द करून
Thane: ठाण्यात धावणार प्री-पेड रिक्षा;चालक-प्रवासी वाद टळणार….आमदार संजय केळकर यांची माहिती आरटीओ, वाहतूक शाखा आणि लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत विविध निर्णय!
ठाणे २१: सोमवारपर्यंत प्री-पेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत. त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.मागील आठवड्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक
Thane: ठाण्यात जलसंवर्धनासाठी ‘महा वॉकेथॉन’ उत्साहात संपन्न; पाणी व माती वाचवण्याची उपस्थितांनी घेतली शपथ!
ठाणे, दि.२१ : महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि ‘जलसंधारण दिन’ तसेच ‘जलसंधारण सप्ताह’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे शहरात आज ‘महा वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ या भव्य जनजागृती रॅलीचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन
महापालिका व पोलीस प्रशासनाने दिलेल्या नियंमाचे मंडळांनी पालन करुन सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा- महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे २१ : सप्टेंबर महिन्यात दहीहंडी व गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला असून पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी ठाणे महापालिका, पोलीस विभाग यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन सर्व दहीहंडी व सार्वजिनिक गणेशमंडळाने करावे
Mumbai: पेपरफुटीलाही लाजवेल असा प्रकार? नियमबाह्य समावेशनातून पदोन्नतीचा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही चौकशीला विलंब; मृद व जलसंधारण विभागातील प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ
मुंबई २१ : मृद व जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेवरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांचा मृद व जलसंधारण विभागात नियमबाह्य पद्धतीने समावेश करून त्यानंतर पदोन्नतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाकडे
