गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट… सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई, दि. ३ : सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.छत्रपती
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरु; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा… खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी ठाण्यात केले ट्रेनचे जंगी स्वागत…खासदार नरेश म्हस्के यांची वचनपूर्ती!
मुंबई – कोकणात जाण्यासाठी नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासिय करत आहेत. हा प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी
Eknath shinde: मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी…मुंबई-सावंतवाडी रेल्वे कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि विकासाला नवा वेग देणारी जीवनवाहिनी; मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!
मुंबई, ता. ३ : रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने मिळून सोडवावा अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा
Thane: २९ लाख ठाणेकरांसाठी ठामपाचे फक्त सहा टँकर.. तहानलेले घोडबंदर खासगी टँकर लॉबीला दिले आंदण.. पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा आरोप!
ठाणे: पाणीटंचाईच्या काळात २९ लाख ठाणेकरांची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या मालकीचे अवघे सहा टँकर असल्याने घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांना नाईलाजाने खासगी टँकरपोटी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. विशेष म्हणजे खासगी टँकरची आकडेवारीच महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली असून प्रशासनाने त्यांना लूट करण्याची सूट
Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!
मराठा आरक्षणाच्या लढ्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आलेले बीड जिल्ह्यातील संगम गावचे निष्ठावंत मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली
Thane: संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६; जल्लोषासाठी गोविंदा पथके सज्ज…आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन; हास्य जत्रा फेम कलाकारांचीही उपस्थिती!
ठाणे : महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय दहीहंडी उत्सवाला आधुनिकतेची जोड देत संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजक आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवासाठी विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण
Thane: स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा…नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे २२ वे वर्ष; गोविंदा पथकांमध्ये उत्साह!
ठाणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने यंदाही भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या या दहीहंडी महोत्सवाने यंदा
२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने आज ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतील बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक
Manoj jarange: मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; कुणबी प्रमाणपत्राबाबत प्रसाद लाड यांची मोठी घोषणा!
Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांनी पाणी पिले असले, तरी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा
Delhi: आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही;आम्ही शिवसेनेतच आहोत’…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा गटावर घणाघात!
दिल्ली, ता. ३ : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा गटाच्या वकिलांकडून धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही.
