Eknath shinde: मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी…मुंबई-सावंतवाडी रेल्वे कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि विकासाला नवा वेग देणारी जीवनवाहिनी;  मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!

Eknath shinde: मुंबईत रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी…मुंबई-सावंतवाडी रेल्वे कोकणवासीयांच्या श्रद्धेला, आठवणींना आणि विकासाला नवा वेग देणारी जीवनवाहिनी; मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ!

Sep 3, 2026

मुंबई, ता. ३ : रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने मिळून सोडवावा अशी आग्रही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई-सावंतवाडी विशेष रेल्वे सेवेचा

Read More
२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका  शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!

२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!

Sep 3, 2026

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने आज ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतील बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक

Read More
Delhi: आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही;आम्ही शिवसेनेतच आहोत’…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा गटावर घणाघात!

Delhi: आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही;आम्ही शिवसेनेतच आहोत’…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा गटावर घणाघात!

Sep 3, 2026

दिल्ली, ता. ३ : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा गटाच्या वकिलांकडून धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही.

Read More
कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार..महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना!

कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार..महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना!

Sep 2, 2026

नवी दिल्ली: शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत

Read More
कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!

Sep 2, 2026

ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.

Read More
Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून  अभिनंदन!

Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून अभिनंदन!

Sep 2, 2026

ठाणे, ता. ०२ : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने

Read More
Eknath shinde: बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल…पक्षाच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार!

Eknath shinde: बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल…पक्षाच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार!

Sep 1, 2026

नवी दिल्ली, ता. १ सप्टेंबर २०२६ बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि

Read More
Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!

Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!

Sep 1, 2026

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे सरकारमधील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात

Read More
Eknath shinde :श्रद्धेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विकासाचा संकल्प;२८८ कोटींच्या भीमाशंकर विकास आराखड्यातून भक्तीबरोबर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ..भीमाशंकराचे शिंदे यांनी घेतले दर्शन, महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी केली प्रार्थना!

Eknath shinde :श्रद्धेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा विकासाचा संकल्प;२८८ कोटींच्या भीमाशंकर विकास आराखड्यातून भक्तीबरोबर पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ..भीमाशंकराचे शिंदे यांनी घेतले दर्शन, महाराष्ट्रातील जनतेच्या सुखासाठी केली प्रार्थना!

Sep 1, 2026

पुणे, ता. ०१ : श्री क्षेत्र भीमाशंकर हे केवळ श्रद्धेचे केंद्र न राहता पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे विकसित तीर्थक्षेत्र म्हणून पुढे यावे, या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून,

Read More
Eknath shinde: विमुक्त समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध…५२ समाजांना एकत्र आणून हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट..शिक्षण, रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार!

Eknath shinde: विमुक्त समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध…५२ समाजांना एकत्र आणून हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट..शिक्षण, रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार!

Aug 31, 2026

मुंबई, ता. 31 : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळून द्यायची आहे , तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी राहावी, यासाठी सरकार

Read More