Jalna – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक संवादातून तोडगा काढण्याची शासनाची भूमिका – मंत्री शंभूराज देसाई!
जालना, दि. २४ : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाची भूमिका सकारात्मक असून, संवाद आणि समन्वयातून या प्रश्नावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय बाबी तपासून तोडगा काढण्यासाठी शासनाचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. कुणबी नोंदींची संख्या कमी होणार
Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!
मनोज जरांगे पाटील २४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.सरकारचे एक विशेष शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी
Manoj jarange patil : मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत बैठक; २९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी मराठा अभ्यासकांशी सविस्तर चर्चा!
मनोज जरांगे पाटील १६ : मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे मराठा अभ्यासकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या जरांगे यांना ताप आणि इतर त्रास सुरू होता; मात्र अचानक उपचार
मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांना वेग!
मुंबई दि.३०: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली असून, मागण्या पूर्ण
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा
