Kalyan: भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापणार; राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत उत्तर भारतीयांच्या ताकदीचा केला दावा!
कल्याण १८ : कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात नंदू परब यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार
