गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठी भेट… सावंतवाडी एक्स्प्रेस कोकण पर्यटन विकासाचा पुढचा टप्पा ठरेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई, दि. ३ : सावंतवाडी एक्स्प्रेसमुळे मुंबई आणि कोकणातील रेल्वे जोडणी अधिक सक्षम होऊन कोकणच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. सक्षम संपर्क व्यवस्था ही विकासाची गुरुकिल्ली असून, या रेल्वे सेवेमुळे कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.छत्रपती
Nitesh Rane :आपण सगळे हिंदू आहोत, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होत नाही?, नितेश राणेंचा सवाल!
नितेश राणे १५ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली असून, औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्यात आले आहे. तसेच काही शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ ठेवण्याबद्दल बऱ्याच काळापासून
