Maharashtra politics : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?
Ncp २३ : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा मोठा वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याबाबतच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या असून, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर
Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!
पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद
