Thane: वाहतूक नियमभंगावर आता नागरिकांचा ‘वॉच’…. व्हॉट्सॲपवर करा तक्रार, पोलिसांकडून थेट कारवाई; ठाणे शहर वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम!
ठाणे २१ : ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी आता ठाणे वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाची कास धरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार असून, तक्रारीसोबत पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तत्काळ पडताळणी करून
Thane: नवीन ठाणे रेल्वे स्थानक: बांदल चाळीतील ५० कुटुंबांचे आधी पुनर्वसन, मगच कारवाई!
ठाणे २१ : ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची प्रचंड गर्दी कमी करण्यासाठी नवीन ठाणे रेल्वे स्थान उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या मार्गात गेल्या ६० वर्षांपासून असलेल्या बांदल चाळीतील ५० कुटुंबांच्या घरांचा प्रश्न निर्माण झाला होता. रेल्वे प्रशासनाकडून घरे रिकामी करण्याच्या नोटिसा मिळाल्याने नागरिक हवालदिल
Thane: डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याकांडानिषेधार्थ ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर निदर्शने-प्रबोधन मोहीम!
ठाणे २१ : अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कारवाद आणि अवैज्ञानिक विचारांविरोधात आयुष्यभर संघर्ष उभारणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या हत्येला १३ वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
गणेशोत्सवासाठी आता स्वस्तात एसटी आरक्षित करा;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने हजारो गणेश भक्तांना दिलासा!
मुंबई, दि. २१ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. आता संपूर्ण एसटी बस आरक्षित ( ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना स्वस्तात
Railway accident: नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: रेल्वे अपघातात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी मिळणार ८ लाखांची भरपाई!
मुंबई २१ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातातील भरपाईबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. रेल्वे पकडताना किंवा चढताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता या कारणावरून रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट
Thane: ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2026…ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी करावे!
ठाणे (20) : ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत महापालिका शाळा तसेच खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने सहभागी करण्याचे आवाहन उपायुक्त मीनल पालांडे यांनी आज
ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त(१)पदी मनीष जोशी यांची नियुक्ती!
ठाणे २० : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदावर उपायुक्त मनीष जोशी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. त्यानुसार मनीष जोशी यांनी गुरुवारी सायंकाळी ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (१) पदाचा पदभार स्वीकारला. महापौर
Thane: ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता….मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर , महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती; जागतिक छायाचित्र दिनी ३५ छायाचित्रकारांचा गौरव!
ठाणे, दि. २०: जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले होते. या तीन दिवसीय प्रदर्शनाचा समारोप सोहळा आणि छायाचित्रकारांचा सत्कार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर
Thane: रेल्वेलगतच्या बांदल चाळीचे आधी पुनर्वसन, नंतर निष्कासन..आमदार संजय केळकर यांची यशस्वी मध्यस्थी!
ठाणे २० : नियोजित नवीन रेल्वे स्थानक उभारणीत बाधित होणाऱ्या बांदल चाळीतील कुटुंबांचे आधी पुनर्वसन करून नंतरच चाळीचे निष्कासन करण्यात येईल, असे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री.मीना यांनी मान्य केल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला.ठाणे रेल्वे स्थानकालगत
Thane: शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन!
ठाणे, दि. १९ : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे,” असे प्रतिपादन
