उबाठाला धक्का; महेश कदम यांनी हाती घेतला भगवा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवात कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश!
ठाणे : ठाण्यातील राजकीय वर्तुळात उबाठा गटाला धक्का देणारी घडामोड घडली आहे. उबाठामध्ये कार्यरत असलेले आणि ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले महेश कदम यांनी आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. टेंभी नाका येथे आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा
Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणीसोबतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार!
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूप्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या अपघाताप्रकरणी अद्याप एफआयआर गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले होते. अमित ठाकरे यांच्यावर तासाभरात गुन्हा दाखल
२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने आज ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतील बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक
BJP vs MNS: मनसेशी थेट भिडणाऱ्या भाजपयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांचा सल्ला; म्हणाले…
Krishnaraj Mahadik and Ravindra Chavan: अमित ठाकरे यांनी पुण्यातील महाविद्यालयात लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो उतरवायला लावल्यानंतर आक्रमक झालेल्या भाजप युवा मोर्चाकडून (BJP Yuva Morcha) मंगळवारी मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला होता. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) यांनी मनसेप्रमुख
Eknath shinde: बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल…पक्षाच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार!
नवी दिल्ली, ता. १ सप्टेंबर २०२६ बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि
केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीच्या सदस्यांसह खासदार नरेश म्हस्के यांची तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या समवेत बैठक शहरी व्यवस्थापनाचा घेतला आढावा!
ठाणे – वेगाने वाढणाऱ्या महानगरांसमोर निर्माण होणाऱ्या वाहतूक, पाणीपुरवठा, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी विविध शहरांच्या विकास मॉडेलचा अभ्यास महत्त्वाचा ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभा गृहनिर्माण व नगरविकास विषयक स्थायी समितीची महत्त्वपूर्ण बैठक चेन्नई येथे पार पडली. समितीचे सदस्य तथा ठाणे
Eknath shinde: विमुक्त समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध…५२ समाजांना एकत्र आणून हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट..शिक्षण, रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार!
मुंबई, ता. 31 : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळून द्यायची आहे , तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी राहावी, यासाठी सरकार
Aditi tatkare: धक्कादायक…मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमंक काय घडलं?
Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष मेटे (वय ३० वर्षे) यांचा मुंबईतील भांडुप भागात अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी आशिष मेटे यांच्या
Eknath shinde : परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणावेळी मराठा आंदोलकांचे काळे झेंडे अन् घोषणाबाजी; ५० हून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात!
परभणी ३० : एकीकडे अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत ही सभा रद्द करण्याची मागणी केली
