ठाण्यात उभारणार अत्याधुनिक ‘ शूटिंग रेंज ‘ इमारत;शूटिंग रेंजसह प्रशिक्षण, प्रशासन आणि मनोरंजनाच्या सुविधा एकाच छताखाली, राज्य शासनाकडून ₹२६ कोटींच्या निधीला मंजुरी!
ठाणे : (२९ जुलै) ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा – माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मौजे वाघबीळ येथे ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावर अत्याधुनिक शूटिंग रेंजसह बहुउद्देशीय सुविधा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगरविकास विभागाने ₹२६ कोटींच्या निधीला
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi: “धर्मेंद्र प्रधान यांनी कधीच शिक्षण खातं चालवलं नाही, ते फक्त RSS ने चालवलं. देशातील विद्यापीठांचा प्रत्येक कुलगुरू हा RSS चा माणूस असल्याचा अत्यंत गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज केला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पेपरफुटीशी संबंधित ‘सार्वजनिक परीक्षा
Teen Hath Naka: तीन हात नाक्यावरील वाहतूक कोंडीचा शेवट? २०० कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न!
ठाणे २९ : ठाण्यातील तीन हात नाका चौकातील दीर्घकाळापासूनची वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुधारणा प्रकल्पाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी सुमारे २०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पामुळे चौकातील वाहतूक अधिक सुरळीत
पुण्यात एफडीएची मोठी धडक; ४५.५० लाखांचा संशयित अन्नसाठा जप्त भेसळीचा संशय, पाच आस्थापनांचे परवाने निलंबित; कराडमध्ये कृत्रिम दूधनिर्मितीचा पर्दाफाश!
पुणे, दि. २९ : अन्नपदार्थांतील भेसळ आणि अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात मोठी धडक कारवाई करत तब्बल ४५ लाख ५० हजार ७६७ रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त केला. गणेश पेठ, भवानी पेठ आणि नाना पेठ परिसरातील विविध आस्थापनांवर छापे
ठाणेतील ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय प्रकल्पाला गती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘फास्टट्रॅक’ पूर्णत्वाचे निर्देश!
ठाणे, २८ : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या अत्याधुनिक जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेतला. प्रकल्पातील
रखडलेल्या मूळ रहिवाशांची आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव
ठाणे 22 : सुभाषनगर येथे अनेक वर्षे रखडलेल्या एसआरए योजनेत बोगस रहिवाशांची नावे घुसविण्यात आल्याचा आरोप होत असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. तसेच अनेक वर्षे भाडे थकलेल्या मूळ रहिवाशांना न्याय देण्यासाठी पुढील आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी स्विकारला पदभार
ठाणे (11) : ठाणे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी पार पडली. या निवडणूकीत शिवसेनेच्या शर्मिला रोहित पिंपळोलकर यांची महापौर तर भारतीय जनता पक्षाचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौर म्हणून बिनविरोध निवड झाली होती. आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ; सवलतधारकांसाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, .11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी
नवनियुक्त महापौर व उपमहापौरांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन
मुंबई, 11 – बृहन्मुंबई महापालिकेच्या महापौरपदी नगरसेविका रितू तावडे व उपमहापौरपदी संजय घाडी यांची निवड झाली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी या महापालिकेला दिशा देतील व सामान्य मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण
व्यवस्थेला दोष न देता मेहनतीने परिस्थिती बदला – डॉ. मिताली संचेती
ठाणे 11 : क्षेत्र कोणतेही असले तरी मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ आपल्या सभोवताली असलेल्या व्यवस्थेला, यंत्रणेला दोष न देता कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी मेहनत करा. नोकरीचे ठिकाण असो की, शिक्षण क्षेत्र.. नियमित अभ्यास आणि मेहनत घेतली तरच परिस्थिती बदलते असे
