मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध ठाणे महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (30) : ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने मुंब्रा व दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील अनधिकृत पाणी जोडण्यांविरोधात आजपासून (30 जुलै) तीन दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व्हिस स्टेशन, व्यावसायिक वापर, खासगी टँकर भरण्यासाठी घेण्यात आलेली अनधिकृत पाणी जोडणी तसेच घरगुती अनधिकृत
पुण्यात FDA चा मोठा धडाका, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २१ हॉटेल्स, बेकऱ्यांवर निलंबनाची कारवाई!
पुणे दि ३०: अन्न व औषध प्रशासनाने पुणे विभागात अस्वच्छता पसरवणाऱ्या आणि अन्न सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या खाद्य व्यावसायिकांविरोधात मोठी धडक मोहीम उघडली आहे. ‘सेफ फूड, सेफ ईट, सेफ महाराष्ट्र’ या विशेष अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पुणे, सांगली आणि कोल्हापूर भागातील तब्बल २१
मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण; गणेशोत्सवात चाकरमान्यांचे हाल कायम?
मुंबई ३० :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या अडचणी यंदाही कमी होण्याची चिन्हे नाहीत. गेली १८ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही अपूर्णच असून, ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना दुरवस्थेचा सामना करावा लागणार आहे. मुदती संपल्या पण काम अपूर्णच प्रशासनाकडून दरवर्षी महामार्ग पूर्ण करण्यासाठी विविध डेडलाईन
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाचे समन्स; १५ वर्षे जुन्या प्रकरणात ५ ऑगस्टला कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश!
कल्याण दि.३०: माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. कल्याण न्यायालयाने २००९ मधील एका प्रकरणात ठाकरे यांना समन्स बजावले असून, ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. २००९ च्या निवडणुकीतील ‘तो’ व्हिडिओ ठरला वादग्रस्त:
सेमी इंग्रजी शाळांतील शिक्षक भरतीला दिलासा, पात्रतेच्या नियमांत राज्य सरकारची मोठी सुधारणा!
मुंबई दि.३०: राज्यातील सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षक भरतीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल केला आहे. शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी व्यावसायिक पात्रता इंग्रजी माध्यमातूनच पूर्ण केलेली असणे आता अनिवार्य राहणार
मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये, मराठा आरक्षणासंदर्भातील निर्णयांना वेग!
मुंबई दि.३०: मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने हालचालींना गती दिली आहे. मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदींशी संबंधित प्रमाणपत्रांचे वितरण होत नसल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर टीका केली असून, मागण्या पूर्ण
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा धडक मोर्चा आता शाळांकडे, विद्यार्थ्यांना जेवण पुरवणाऱ्यांसाठी लावले कडक नियम!
मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन व पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासन (FDA) आता अधिक सतर्क झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी शाळांना जेवण पुरवणाऱ्या संस्था,
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा; २९ ऑगस्टपासून निर्णायक आंदोलनाचा इशारा!
जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार टीका करत नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी २९ ऑगस्टपासून शेवटच्या आणि निर्णायक टप्प्यातील आंदोलन सुरू करण्याचा इशारा
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि ‘जीओ टॅगिंगची’ नजर, नगरविकास विभागाचा निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची पूर्तता!
मुंबई,दि. २९: महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय),जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता!
मुंबई, दि. २९: अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते,
