हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’* *महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार, अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!
मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ‘ज्ञानपीठ’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!
मुंबई ३१: गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण व आर्थिक सुरक्षेला बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘एम्पॉवरिंग हर फ्युचर: १००० बेटियाँ, १००० सपने, एक विश्वास’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूलमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
