Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!
मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. अशावेळी मराठवाड्यात
Mumbai: तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य;जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार!
मुंबई, दि. 28 : गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असून योग्य आहार व देखरेखीद्वारे माता व नवजात शिशुचे आरोग्य राखणे आवश्यक आहे. भारतात अंदाजे ५२ टक्के गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. रक्तक्षयामुळे प्रसूतीदरम्यान/नंतर मातेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तीव्र रक्तक्षय हे माता
Maharashtra politics : मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर!
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री कमालीचे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याने
परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; मराठी शिकण्यासाठी १ वर्षाची मुदतवाढ!
Devendra Fadnavis २७ : महाराष्ट्रात विशेषतः मुंबईमध्ये परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण तापत चालले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांना मराठी शिकण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला
Thane : ठाण्यात मराठीच्या सक्तीवरून महायुतीत मतभेद? भाजपच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण!
ठाणे २५ : ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिवहन विभागाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा शिक्षण अभियान’ या १०५ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण अभियानाचा सांगता समारंभ नुकताच पार पडला. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, प्रवाशांशी संवाद साधताना भाषेची अडचण निर्माण होऊ नये,
Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!
पालघर २४ : पालघर जिल्ह्यातील केळवा येथे १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी (CA Land) उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीतील अटींच्या पूर्ततेसाठी ही
नवी मुंबई – पोलिसांच्या अत्याधुनिक ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न!
नवी मुंबई २३:- नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.
Navi Mumbai- व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन; नवी मुंबईत ‘कॅम्पस कनेक्ट’ मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न!
नवी मुंबई २३ : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई येथे केले. नवी मुंबई पोलिसांच्या ‘नशामुक्त नवी मुंबई’ अभियानाअंतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’ या विशेष मोहिमेचा
Rahul Gandhi: राहुल गांधी यांचा पुणे दौरा आणि विद्यार्थ्यांशी संवाद!
पुणे २१ :नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील शिक्षणव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच पेटला असून, याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘छात्रों की गूंज’ हे विशेष अभियान सुरू केले आहे. राजस्थानमधील कोटा येथून सुरुवात झालेल्या या अभियानाचा पुढील टप्पा आता पुण्यात पार
Mumbai: महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा; जलदूत बनून पाण्यासाठी चालूया..जलसंधारण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यातील नागरिकांना आवाहन!
मुंबई, दि. १७ : आपला महाराष्ट्र समृद्ध आणि हिरवागार असावा, हे आपल्या सर्वांचे स्वप्न आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना जलसंधारणाच्या या
