Devendra fadnavis:  महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!

Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!

Aug 14, 2026

पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद

Read More
Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!

Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!

Aug 9, 2026

मुंबई, ता. ०८ : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ही शिखर संघटना या परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम

Read More
लोकमान्य टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र; तर मोदी-शहा यांनी जगाला दिला सुरक्षेचा मंत्र-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!

लोकमान्य टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र; तर मोदी-शहा यांनी जगाला दिला सुरक्षेचा मंत्र-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!

Aug 1, 2026

पुणे, दि. १ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत आहे. राष्ट्रनिष्ठा, निर्णायक नेतृत्व आणि सक्षम सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर भारत अधिक आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर

Read More
हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’* *महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार, अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!

हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’* *महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार, अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!

Jul 31, 2026

मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ‘ज्ञानपीठ’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला

Read More
मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!

मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारचे मोठे पाऊल, घाटकोपरमध्ये ‘१००० मुली, १००० स्वप्ने’ उपक्रमाचा शुभारंभ!

Jul 31, 2026

मुंबई ३१: गरजू आणि वंचित कुटुंबातील मुलींच्या शिक्षण व आर्थिक सुरक्षेला बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘एम्पॉवरिंग हर फ्युचर: १००० बेटियाँ, १००० सपने, एक विश्वास’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एसपीआरजे कन्याशाळा ट्रस्ट स्कूलमध्ये या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

Read More