Buldhana : भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; पक्षात अंतर्गत त्रासाचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ!
बुलढाणा ११ : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. करमोडा गावचे लोकप्रिय आणि विद्यमान लोकनियुक्त भाजप सरपंच दीपक प्रकाश उगले यांनी स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण
Thane: ठामपातील कंत्राटी कामगारांच्या ग्रॅच्युईटीत कोट्यवधींचा घोटाळा? आ. संजय केळकर यांच्याकडून चौकशीची मागणी!
ठाणे ११ : ठाणे महापालिकेत विविध विभागांत हजारो कंत्राटी कामगार अनेक वर्षे काम करत असून त्यांच्या ग्रॅच्युईटी संदर्भात अनियमितता असून कोट्यवधींचा घोटाळा झालेला असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार संजय केळकर यांनी कंत्राटदारांच्या कारभाराची आणि कथित घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.आमदार संजय केळकर
Thane: आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश; ठाण्याच्या पाणीप्रश्नावर शिलार-पोशीरसोबतच इतर जलस्रोतांतील अतिरिक्त पाण्याची चाचपणी, काळू धरणाचे प्रकरण फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देश!
ठाणे : ११ ऑगस्ट २०२६ठाण्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पांतून ६०० एमएलडी पाणी मिळविण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले
Thane : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘तिरंगा राखी’ कार्यशाळा…स्थानिक लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा!
ठाणे ११ : देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ठाणे महानगरपालिका शाळांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23, 102 तसेच माध्यमिक शाळा क्रमांक 1, 15 आणि 23 (इंग्रजी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिरंगा राखी कार्यशाळेचे’ आयोजन
Thane ११ : अर्पण’मध्ये १५० हून अधिक बासरीवादक शिष्यांचा सहभाग; पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा गुरुपूजन सोहळा… चार पिढ्यांच्या स्वरांतून साकारतंय गुरु-शिष्य परंपरेचं ‘अर्पण’
ठाणे: ११ भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण, पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या ‘गुरुकुल प्रतिष्ठान’ तर्फे ‘अर्पण’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. प्रख्यात बासरीवादक पं. विवेक सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत १५० हून अधिक शिष्य आपली कला
Thane: ठाणे क्लस्टर विकास कंपनी स्थापन करण्याचा महापालिकेचा निर्णय!
ठाणे ११ : ठाणे पालिका क्षेत्रातील जुन्या, जीर्ण आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ‘ठाणे क्लस्टर विकास कंपनी’ या नावाने ही नवी संस्था अस्तित्वात येईल, ज्याद्वारे क्लस्टर योजनेच्या विविध
Mumbai : वंदे मातरम्’च्या जयघोषाने देशाला मिळेल नवी ऊर्जा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
मुंबई ११: स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करत प्राणांचे बलिदान दिले. त्याच ‘वंदे मातरम्’चा जयघोष यंदाच्या स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार आहेत. हा क्षण संपूर्ण देशासाठी अत्यंत ऐतिहासिक आणि अभिमानास्पद असून, या घोषणेतून सर्व भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय
Mumbai: शहरांच्या विकासासाठी ब्रिक्स देशांनी अनुभव, तंत्रज्ञानाचे आदान प्रदान करावे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्हची मुंबईत सुरुवात!
मुंबई, दि. ११: “ब्रिक्स देशांनी एकमेकांना प्रगत तंत्रज्ञान, अनुभव, ज्ञान आणि माहितीचे आदानप्रदान केले पाहिजे. अशा परस्पर सहकार्यातूनच देश जवळ येतील, जागतिक विकासाला खरी गती मिळेल आणि प्रत्येक शहराला शाश्वत विकास साधणे शक्य होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
Thane: वर्तकनगर परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची धडक कारवाई; गांधीनगर ते निळकंठ रोड परिसरातील हातगाड्या, पानटपरी, टेबल व शेड हटविले!
ठाणे ११: ठाणे शहरातील पदपथ फेरीवालामुक्त करण्यासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निर्देशानुसार अतिक्रमणविरोधी कारवाई मोहिम सातत्याने सुरू आहे. सोमवारी (10 ऑगस्ट) रात्री उशिरापर्यत वर्तकनगर प्रभाग समितीच कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 मध्ये गांधीनगर–वसंतविहार सर्कल–काशिनाथ घाणेकर
New delhi: ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट ; खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश….नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांचा होणार प्रवास सुखकर!
नवी दिल्ली ११ – सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे २०२६ मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामे करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे
