१७ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले प्रशिक्षण…मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
ठाणे, दि. ९ ऑगस्ट : १ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच
New delhi : जवान सीमेवर रक्त सांडतोय; महाराष्ट्र त्याच्या पाठीशी रक्तदानातून उभा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची देशभक्ती दिल्लीच्या व्यासपीठावर. ‘सिंदूर महारक्तदान व यात्रा शिबिरा’तून एकनाथ शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश ; रक्तदात्यांचे कौतुक करताना शिंदेंनी केला जवानांच्या त्यागाला सलाम…सिंदूर महारक्तदान यात्रा उत्साहात संपन्न!
नवी दिल्ली, ता. ०९ : सीमेवर देशाच्या रक्षणासाठी जवान रक्त सांडत असताना, महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून उभा राहिला आहे. जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी सेवाभावातून राष्ट्रभक्ती कृतीत उतरविण्याचा संदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. क्रांतिदिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीने नवी दिल्ली येथे आयोजित ‘सिंदूर महारक्तदान
Narendra Modi: ‘मी काही बाबा बागेश्वर नाही…’; IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिश्किल टिप्पणी!
नवी दिल्ली ०९ :आयआयटी दिल्लीच्या दीक्षांत समारंभात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीने सभागृहात हलके-फुलके वातावरण निर्माण झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, आज दीक्षांत समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात भविष्याबाबत
Thane: चले जाव’नंतर आता हुकूमशाहीला ‘चले जाव’; काँग्रेसचा एल्गार…ऑगस्ट क्रांती दिनी ठाण्यात काँग्रेसचा संविधान बचावाचा निर्धार!
ठाणे ०९: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात ‘छोडो भारत’चा नारा देत ‘करा किंवा मरा’चा
Thane: ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून प्राथमिक शिक्षकांच्या ५२६ पदांची भरती!
ठाणे, दि. ९ (जिल्हा परिषद, ठाणे): महाराष्ट्र शासनाच्या पवित्र (PAVITRA) पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेंतर्गत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत मराठी माध्यमाची ४९९ पदे तसेच उर्दू माध्यमाची २७ पदे, अशी एकूण ५२६ प्राथमिक
Thane: ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत तिरंगा रॅलीस सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद…महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा; ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम!
ठाणे (09) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) मोहिम 2026 उपक्रमांतर्गत ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकलप्रेमी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत सायकलप्रेमींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तिरंगा
Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!
मुंबई, ता. ०८ : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ही शिखर संघटना या परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम
Thane: डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडविले संगम डोंगरे यांचे उपोषण… डोंगरे यांची प्रकृती खालावली; मागण्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) चे नगरसेवक सभागृहात आवाज उठवणार!
ठाणे ०८: गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालवल्याने डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडविले. त्यांच्या मागणीसाठी ठामपाच्या सभागृहात
RBI : आरबीआयचा मोठा निर्णय: ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांत बदल; फसवणुकीला लागणार लगाम!
मुंबई ०८: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांमध्ये आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी एका नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे. देशातील दुर्गम भागात घर, शेती आणि लहान व्यवसायांना मोठे पाठबळ देणाऱ्या या बँकांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे आणि त्यांची
Thane : मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला : मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना!
ठाणे ०८ : “मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी सिनेमा आपल्या जवळचा सिनेमा आहे, हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. मोठे हॉलिवूड चित्रपट असले तरी मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला,” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेल्या विजू माने दिग्दर्शित ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या
