Thane: ठाणे रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन सॅटीस प्रकल्पात सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला!
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील निर्माणाधीन ‘सॅटीस-दोन’ प्रकल्प परिसरात रविवारी सकाळी एका ६० वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळून आला आहे. अशोक साळुंखे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते ठाणे महापालिकामार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या बांधकामस्थळी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी सकाळी
Thane: रिंग मेट्रो हा काय भातुकलीचा खेळ आहे का?मनोज प्रधान यांचा ठाण्यातील तीन आमदारांवर घणाघात!
ठाणे १० – ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला आहे. सोशल मिडीयावर १०० टक्के लोक विरोध करीत आहेत. असे असताना, शहराचे प्रतिनिधीत्व करणारे तीन आमदार, “हा प्रकल्प फेस्टिव्हल होणार नाही म्हणून पुढे सरकवा; सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून 200 मीटर पुढे
Thane: ठाणेकरांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता; तब्बल ११ वर्षांनंतर टीएमटी बस प्रवासाच्या भाडेवाढीची तयारी!
ठाणे १० : ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत असून, ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बस प्रवासाच्या तिकिट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. टीएमटीच्या तिकीट दरवाढीचा हा प्रस्ताव आगामी महापालिकेच्या सभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. तब्बल ११ वर्षांनंतर भाडेवाढीची तयारी सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये
Karjat: शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगने प्रशासनाचे वाभाडे; नाशिकसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, विरोधक आक्रमक!
कर्जत १०: महाराष्ट्रातील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुरावस्थेचा फटका केवळ वाहनचालकांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि शाळकरी मुलांनाही बसत आहे. या परिस्थितीवर बोट ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील
PM Narendra Modi Meet : पंतप्रधान मोदींच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण तर विरोधकांचे दावे!
मुंबई १०: राजकीय वर्तुळातून एक मोठी घडामोडी समोर येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठ खासदार आज सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयाकडे रीतसर वेळ मागण्यात आली होती. ही भेट राजकीय नसून केवळ
Name change after marriage: लग्नानंतर पतीचे नाव-आडनाव लावणे बंधनकारक आहे का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या कायदेशीर नियम!
मुंबई १० : विवाहानंतर पतीचे किंवा सासरचे नाव-आडनाव लावणे ही समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असली, तरी ती केवळ एक सामाजिक प्रथा असून कायदेशीरदृष्ट्या अजिबात बंधनकारक नाही. या विषयावर समाजात अनेक गैरसमज पसरले असून अनेकदा यावरून वाद निर्माण होतात, परंतु याकडे भावनिकदृष्ट्या
Kalyan: कल्याणमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा थरार; १३० नागरिकांचा घेतला चावा, ११ वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी!
कल्याण १० : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल ते खडकपाडा मार्गावर एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने अक्षरशः तांडव माजवले आहे. या भीषण घटनेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तब्बल १२० ते १३० नागरिकांना कुत्र्याने चावा घेतला असून, संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.या हल्ल्यात ११ वर्षांची
Brihanmumbai Municipal corporation: BMC चा कारभार ‘डिजिटल’ होणार; नगरसेवकांना मिळणार आयपॅड, पण जुन्या लॅपटॉप आणि गाड्यांच्या वादामुळे प्रशासनावर टीका!
Mumbai: मुंबई महानगरपालिकेचा कारभार अधिकाधिक डिजिटल करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेच्या २३७ नगरसेवकांसह काही स्थायी समितीच्या कर्मचाऱ्यांना आयपॅड देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण करून आयपॅड उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सभागृह तसेच विविध
Delhi: ९ हजारांवरून साडेसोळा हजार जवानांसाठी महाराष्ट्राचा ‘रक्तसंकल्प’ दुपटीने बळकट…‘सिंदूर महारक्तदान यात्रेतून राष्ट्रसेवेचा नवा विक्रम; रक्तवीरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलाम…क्रीडासनेचे प्रमुख डबल हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांचे शिंदे यांनी केले विशेष कौतुक”अभिमान मराठी अभिजात मराठी” कार्यक्रम उत्साहात संपन्न!
नवी दिल्ली, ता. ९ : गेल्या वर्षी ९ हजार रक्तवीरांनी रक्तदान केले, तर यंदा या राष्ट्रसेवेच्या उपक्रमाला आणखी मोठी झेप मिळाली असून साडेसोळा हजार रक्तवीरांनी रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांशी रक्ताचे
