Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून अभिनंदन!
ठाणे, ता. ०२ : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने
Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करावे – महापौर शर्मिला पिंपळोलकर!
ठाणे ०१ : १४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांच्या प्रलंबित परवानग्या, गणेशमूर्तीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता, विसर्जन घाटांची सुरक्षितता, स्वच्छता, मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था तसेच शाडू मातीच्या मूर्तींसाठी स्वतंत्र विसर्जन
Eknath shinde: बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर टीका; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल…पक्षाच्या राज्य प्रमुखांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार!
नवी दिल्ली, ता. १ सप्टेंबर २०२६ बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि
Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!
ठाणे – येथील नामांकित शैक्षणिक संस्था आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात
Maharashtra Cabinet decision: तुकाराम मुंडे इफेक्ट…राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ मोठे निर्णय; २०२९ पर्यंत राज्य नशामुक्त करण्याचे लक्ष्य!
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्याचा विकास, आरोग्य आणि पायाभूत सुविधांना गती देणारे ४ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात भेसळमाफिया आणि शाळा-कॉलेजच्या कॅन्टीनवर धडक कारवायांचा बडगा उगारला होता. या ‘मुंडे इफेक्ट’ची स्पष्ट
Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!
ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला
Operation tiger : नवरात्रीआधी ठाकरेंना मोठा धक्का? १४ आमदार शिंदे गटाच्या वाटेवर!
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन टायगर’वरून मोठी खळबळ उडाली आहे. नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सूत्रांच्या हवाल्याने केला जात आहे. या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे सरकारमधील कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांवर विशेष जबाबदारी देण्यात
Thane: ठाणे जिल्ह्यात शहरी भागात ८३२ “आपले सरकार सेवा केंद्र सुरू करणेबाबत जाहिरात प्रसिद्ध; इच्छुकांनी दि. १ ते ३० सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत!
ठाणे ०१: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रिक्त असलेल्या एकूण ८३२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी शासनाच्या विविध निर्देश व मार्गदर्शक तत्त्वांच्या अधिन राहून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या केंद्रांच्या लिलावासाठी किंवा वाटपासाठी दि. ०१ सप्टेंबर २०२६ ते ३०
Pratap sarnaik: मिरा-भाईंदरमधील वाढीव बांधकामांच्या नियमानुकूलतेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा 3 सप्टेंबर रोजी पाहणी दौरा!
ठाणे,दि.०१ : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्तन, मूर्धा, नवघर, घोडबंदर आणि काजूपाडा येथील जुने आदिवासी पाडे, आगरी व कोळी वसाहती तसेच जुन्या गावांमधील वाढीव बांधकामे नियमानुकूल करण्यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आगामी गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून
Thane: टेंभा आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन – जिल्हाधिकारी…महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाची जिल्हाधिकाऱ्यांकडे १२ मागण्यांचे निवेदन!
ठाणे : ‘टेंभा आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणाची सखोल चौकशी करुन महिन्याभरात अँक्शन येईल घेण्यात येईल. विनयभंग करण्याला तातडीने बडतर्फ केले जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही ठाणे जिल्हाधिकारी डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती–ठाणे शहर, महिला सहभाग विभागाच्या कार्यवाह साथी छाया ठाणेकर, सह
