Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!
ठाणे १४ : ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने
Thane: प्रभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या..आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
ठाणे १४ : बनावट कागदपत्रे सादर करून करपावत्या बनवण्याचा उद्योग सुरु असून यात प्रभाग कार्यालयांमधील संबंधित अधिकारी लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दाखल झाल्या. याबाबत प्रशासनाला इशारा देतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासूनच करपावत्या तयार कराव्यात, अशा सूचना आमदार संजय केळकर
Thane: मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे यांच्यावतीने सदनिका वाटपाची सोडत संपन्न!
ठाणे(१४) : मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने ठाणे पूर्व येथील धोबीघाट परिसरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी सदनिकांच्या वाटपाची सोडत आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ राव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सदरची सोडत प्रक्रिया पार पडली.
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांच्यासह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न…विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
मुंबई, ता, १४ :विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व
Thane: 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार;खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी!
ठाणे (14) : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत
New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.
Thane:’शुद्धीकरण’ नव्हे, ही जातीय मानसिकता..ठाणे काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; खरगेंच्या सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणाविरोधात सत्याग्रह; राहुल पिंगळेंचा जातीय मानसिकतेविरोधात इशारा!
ठाणे १४ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्दवानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप
Rahul Gandhi : सावरकर टिप्पणी प्रकरण: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा कायदेशीर दिलासा!
सावरकर टिप्पणी प्रकरण: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी मानहानीची तक्रार आणि संबंधित दंडाधिकार्यांनी (मजिस्ट्रेट) जारी केलेला समन्सचा
Thane: ठाण्यात मुंबई ३च्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा प्रभावित होण्याची शक्यता!
ठाणे १४ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला असलेल्या ‘मुंबई ३’ च्या ३,००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून मुंबई परिसरातील पाणीपुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर
