Amit Shah: सहकारातून समृद्धी’चा नवा अध्याय…अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंगला आधुनिकतेची ताकद देणार… सहकार मंत्री अमित शाह; NUCFDCच्या नव्या कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन!
मुंबई, ता. ०८ : देशातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानसक्षम बनवून जागतिक स्पर्धेत उभे करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी स्थापन करण्यात आलेली नॅशनल अर्बन को-ऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) ही शिखर संघटना या परिवर्तनाचे महत्त्वाचे माध्यम
Thane: डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी सोडविले संगम डोंगरे यांचे उपोषण… डोंगरे यांची प्रकृती खालावली; मागण्यांबाबत राष्ट्रवादी (श.प) चे नगरसेवक सभागृहात आवाज उठवणार!
ठाणे ०८: गडकरी रंगायतन शेजारी असलेल्या भूखंडावर छत्रपती शिवाजी महाराज , डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले समाजसेवक संगम डोंगरे यांची प्रकृती खालवल्याने डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी डोंगरे यांची भेट घेत उपोषण सोडविले. त्यांच्या मागणीसाठी ठामपाच्या सभागृहात
RBI : आरबीआयचा मोठा निर्णय: ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांत बदल; फसवणुकीला लागणार लगाम!
मुंबई ०८: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांमध्ये आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी एका नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे. देशातील दुर्गम भागात घर, शेती आणि लहान व्यवसायांना मोठे पाठबळ देणाऱ्या या बँकांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे आणि त्यांची
Thane : मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला : मराठी कलाकारांनी व्यक्त केल्या भावना!
ठाणे ०८ : “मामाच्या गोव्याला जाऊया हा मराठी सिनेमा आपल्या जवळचा सिनेमा आहे, हे प्रेक्षकांनी दाखवून दिले. मोठे हॉलिवूड चित्रपट असले तरी मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला,” अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.महाराष्ट्रात नुकताच प्रदर्शित झालेल्या विजू माने दिग्दर्शित ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या
Thane : ठाण्यात ७२ वर्षीय वृद्धाची इमारतीच्या डक्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या; कासारवडवलीतील घटना!
ठाणे ०८ : ठाण्यातील कासारवडवली परिसरातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. येथील एका २३ मजली इमारतीमध्ये ७२ वर्षीय वृद्ध नागरिकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कासारवडवली येथील ‘तरंगण
Bhivandi: भिवंडीतील झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव!
भिवंडी ०८: अनुक्रमणिकेच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना ‘निसर्ग-शिक्षण’ देण्याचे काम काही शिक्षक करत असतात. भिवंडी तालुवयातील जिल्हा परिषद शाळा बालखडी शाळेतील शिक्षक त्याला अपवाद नाहीत. या शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिवत पर्यावरण, शेतीचे धडे देण्यासाठी लहान मुलांना शेतीत उतरवले आणि भातलावणीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. जिल्हा
Bjp – Mahayuti : दहीहंडी पथकांसाठी मोठा दिलासा! राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना मिळणार मोफत विमा संरक्षण; भाजप – महायुती सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!
मुंबई ०८ : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी भाजप – महायुती सरकारने एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यंदा राज्यातील सुमारे १ लाख ६० हजार गोविंदांना मोफत विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दहीहंडी फोडताना किंवा
Uddhav Thackeray: सुप्रीम कोर्टातील सुनावणी आणि राजकीय घडामोडी: पंतप्रधान-खासदार भेटीवरून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप!
Shivsena: शिवसेना नक्की कोणाची? यावर सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फुटीर खासदारांची भेट झाल्याचे समोर आले आहे. या भेटीवर ठाकरे गटाने तीव्र आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल केला आहे.सुनावणी सुरू असताना झालेल्या या
Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात दाखल गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी विनायक राऊत आणि त्यांच्या पुत्रासह
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची मोठी तयारी ;कोकणवासीयांसाठी जादा गाड्या अन् विशेष सवलती!
मुंबई ०८: गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग लक्षात घेता एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या परिसरासह आसपासच्या भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी सुलभ करण्यासाठी एसटी
