CJP : कॉकरोच जनता पार्टी कडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!
छत्रपती संभाजीनगर: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि विभागीय प्रभारींची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी उपक्रमांसाठी ही महत्त्वाची पदे निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive Council) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक:
सीजेपीचे ‘क्या बोलती पब्लिक?’ अभियान; सप्टेंबरपासून देशभर फिरणार: अभिजित दिपके यांची घोषणा!
CJP ०६: कॉक्रोच जनता पार्टीची (CJP) दोन दिवशीय ‘कॉक्रोच कॉंकलेव्ह’ नुकतीच पार पडली. यामध्ये झालेल्या विचारमंथनानंतर पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सीजेपीचे आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर घेऊन जात असताना, येत्या सप्टेंबर महिन्यात ‘क्या बोलती पब्लिक?’ नावाचे एक नवे
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
SIR ऑनलाइन फॉर्म: नोंदणी प्रक्रिया आणि अंतिम मुदत; जाणून घ्या सविस्तर!
मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेअंतर्गत ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सध्या सुरू असून १७ ऑगस्ट ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज न केल्यास त्याचा परिणाम मतदार यादीतील नोंदींवर होऊ शकतो, त्यामुळे वेळेत नोंदणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया
मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत; १५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी!
नवी दिल्ली ०५ – संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.खासदार नरेश
Rain update: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस; नाशिकमध्ये सर्वाधिक, तर मराठवाडा-विदर्भाचे काही भाग अजूनही कोरडेच!
मुंबई/पुणे ०५ : उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने जुलै महिन्यात राज्यभरात दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाचे वितरण राज्यभरात एकसारखे नसून
Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!
मुंबई ०५ :मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने अखेर २,६४० घरांच्या सोडतीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. सोडतीची तारीख आणि वेळ विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे
Paneer ban : राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षाची बंदी; उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरही निर्बंध!
मुंबई ०५ : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या कालावधीत कृत्रिम पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा
Sunetra pawar:काँग्रेसच्या ‘गूंगी गुडिया’ टीकेवर सुनेत्रा पवारांचे संयमी उत्तर; “वेळ आल्यावर नक्की बोलेन”
Sunetra pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गूंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ “वेळ आल्यावर नक्की बोलेन,” एवढेच सांगत अधिक भाष्य टाळले.’गूंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग भारतीय
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकास, लोकसेवा आणि नेतृत्वाचा मंत्र; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रेरणादायी मार्गदर्शन… पर्यावरण, दर्जेदार विकास, जनसंपर्क, स्वच्छता, क्लस्टर पुनर्विकास, पायाभूत सुविधा, लोकसेवा आणि कार्यकर्ता संस्कृतीवर भर!
ठाणे, दि. ४ : “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. संपत्तीपेक्षा माणसं कमवा, नागरिकांच्या फोनला प्रतिसाद द्या, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा. लोकांनी निवडून दिल्यानंतर
