Thane: वाहतूक नियमभंगावर आता नागरिकांचा ‘वॉच’…. व्हॉट्सॲपवर करा तक्रार, पोलिसांकडून थेट कारवाई; ठाणे शहर वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम!
ठाणे २१ : ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्यासाठी आता ठाणे वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियाची कास धरली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तक्रार नोंदविता येणार असून, तक्रारीसोबत पाठविलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तत्काळ पडताळणी करून
गणेशोत्सवासाठी आता स्वस्तात एसटी आरक्षित करा;उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने हजारो गणेश भक्तांना दिलासा!
मुंबई, दि. २१ ऑगस्ट : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी महामंडळाने घेतला आहे. आता संपूर्ण एसटी बस आरक्षित ( ग्रुप बुकिंग) करण्यासाठी पूर्वी आकारण्यात येणारे 30 टक्के अतिरिक्त शुल्क रद्द केल्यामुळे गणेश भक्तांना स्वस्तात
Railway accident: नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय: रेल्वे अपघातात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी मिळणार ८ लाखांची भरपाई!
मुंबई २१ : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातातील भरपाईबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय दिला आहे. रेल्वे पकडताना किंवा चढताना झालेल्या अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास, केवळ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता या कारणावरून रेल्वे प्रशासन भरपाई नाकारू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट
Thane: घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडीनंतर अपघातांची मालिका!
ठाणे १९ : ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडीसाठी चर्चेत असलेल्या घोडबंदर मार्गावर गेल्या दीड महिन्यांपासून अवजड वाहनांच्या अपघातांची मालिका सुरू आहे. वारंवार होणारे अपघात आणि त्यातून होणारी संभाव्य जीवितहानी यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी घोडबंदर परिसरात
Panvel-Karjat Railway Line: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग ‘या’ दिवशी होणार सुरू!
नवी मुंबई १६ : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता थेट पनवेलवरून कर्जत आणि कर्जत ते पनवेल असा प्रवास करता येणार आहे. कारण कर्जत ते पनवेल हा नवा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के
Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!
ठाणे १४ : ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने
New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.
Mumbai AC local: मुंबईकरांचा लोकल प्रवास बदलणार: २३८ नव्या एसी लोकलबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
मुंबई : १३ मुंबईकरांचा दैनंदिन लोकल प्रवास अधिक गतिमान आणि आरामदायी करण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या उपनगरीय रेल्वे सेवेला अधिक अद्ययावत करण्यासाठी केंद्राकडून तब्बल २३८ नव्या एसी (AC) लोकल ट्रेन्सला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या
New delhi: ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व स्थानकांचा होणार कायापालट ; खासदार नरेश म्हस्के यांच्या भेटीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मध्य रेल्वे प्रशासनाला आदेश….नवी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांचा होणार प्रवास सुखकर!
नवी दिल्ली ११ – सिडकोच्या ताब्यातील ऐरोली ते बेलापूर दरम्यानची सर्व स्थानके मे २०२६ मध्ये एका करारान्वये खासदार नरेश म्हस्के यांच्या मध्यस्थीनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित झाली आहेत. येथील रेल्वे स्थानकांची विकासकामे करण्याची जबाबदारी आता मध्य रेल्वे प्रशासनाची आहे. या रेल्वे स्थानकांमधील विकासकामे
Navi Mumbai: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात; मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार जलद!
नवी मुंबई ११: नवी मुंबई आणि रायगड परिसरातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. पनवेल-कर्जत नवीन उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले असून, येत्या काळात या मार्गावरून लोकल सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सुमारे २९.६ किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पनवेल,
