Karjat: शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगने प्रशासनाचे वाभाडे; नाशिकसह राज्यभरात खड्ड्यांचे साम्राज्य, विरोधक आक्रमक!
कर्जत १०: महाराष्ट्रातील रस्त्यांची सध्या अत्यंत बिकट अवस्था झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांत रस्ते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुरावस्थेचा फटका केवळ वाहनचालकांनाच नाही तर सर्वसामान्य नागरिक आणि शाळकरी मुलांनाही बसत आहे. या परिस्थितीवर बोट ठेवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील
Name change after marriage: लग्नानंतर पतीचे नाव-आडनाव लावणे बंधनकारक आहे का? कायदा काय सांगतो? जाणून घ्या कायदेशीर नियम!
मुंबई १० : विवाहानंतर पतीचे किंवा सासरचे नाव-आडनाव लावणे ही समाजात अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा असली, तरी ती केवळ एक सामाजिक प्रथा असून कायदेशीरदृष्ट्या अजिबात बंधनकारक नाही. या विषयावर समाजात अनेक गैरसमज पसरले असून अनेकदा यावरून वाद निर्माण होतात, परंतु याकडे भावनिकदृष्ट्या
Delhi: ९ हजारांवरून साडेसोळा हजार जवानांसाठी महाराष्ट्राचा ‘रक्तसंकल्प’ दुपटीने बळकट…‘सिंदूर महारक्तदान यात्रेतून राष्ट्रसेवेचा नवा विक्रम; रक्तवीरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सलाम…क्रीडासनेचे प्रमुख डबल हिंदकेसरी चंद्रहार पाटील यांचे शिंदे यांनी केले विशेष कौतुक”अभिमान मराठी अभिजात मराठी” कार्यक्रम उत्साहात संपन्न!
नवी दिल्ली, ता. ९ : गेल्या वर्षी ९ हजार रक्तवीरांनी रक्तदान केले, तर यंदा या राष्ट्रसेवेच्या उपक्रमाला आणखी मोठी झेप मिळाली असून साडेसोळा हजार रक्तवीरांनी रक्तदान करून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’च्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांशी रक्ताचे
१७ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले प्रशिक्षण…मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
ठाणे, दि. ९ ऑगस्ट : १ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच
RBI : आरबीआयचा मोठा निर्णय: ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांत बदल; फसवणुकीला लागणार लगाम!
मुंबई ०८: भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रामीण सहकारी बँकांच्या गृहकर्ज नियमांमध्ये आणि जोखीम व्यवस्थापनामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी एका नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जाहीर केला आहे. देशातील दुर्गम भागात घर, शेती आणि लहान व्यवसायांना मोठे पाठबळ देणाऱ्या या बँकांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करणे आणि त्यांची
Vinyak raut : जादूटोणा अन् कौटुंबिक छळ प्रकरण: माजी खासदार विनायक राऊतांसह ६ जणांना अटकपूर्व जामीन!
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत, त्यांचे पुत्र गितेश राऊत आणि कुटुंबीयांविरोधात दाखल गुन्ह्यात ठाणे सत्र न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणात दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी विनायक राऊत आणि त्यांच्या पुत्रासह
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाची मोठी तयारी ;कोकणवासीयांसाठी जादा गाड्या अन् विशेष सवलती!
मुंबई ०८: गणेशोत्सवाच्या काळात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग लक्षात घेता एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर या परिसरासह आसपासच्या भागांतून दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक कोकणात जातात. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी सुलभ करण्यासाठी एसटी
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी; महापौर रितू तावडे यांच्या ई-मेलवर धमकीचा मेसेज!
मुंबई ०७ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतावादी हल्ल्याची धमकी देणारा ईमेल मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेलवर प्राप्त झाला आहे. १५ ऑगस्टपूर्वी शहरातील महापौर कार्यालय, मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजार (स्टॉक मार्केट) यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
Delhi: दिल्ली विधानसभेत भाजप आणि ‘आप’ आमदारांमध्ये राडा; ५ आमदार सभागृहाबाहेर, कामकाज तहकूब!
दिल्ली : ०७ दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि तुफान राडा पाहायला मिळाला. अधिवेशनादरम्यान ‘आप’चे आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रवि नेगी हे दोघे आपापल्या जागेवरून उठून समोरासमोर आले. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी
1 हजार 53 एकर प्रमाणे 193 एकरबाबत शासन गंभीर का नाही ? राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) चा सवाल; महसूल आणि वनखात्याने श्वेतपत्रिका काढावी – मनोज प्रधान
ठाणे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक हजार 53 एकर जमीन राखीव वने म्हणून जाहीर केली आहे. या जमिनीवरील खासगी व्यक्तीचा अधिकार रद्द केला आहे. त्यामुळे ठाण्यात भलेमोठे काँक्रिटचे जंगल उभारण्यास आळा बसणार आहे. त्याबद्दल ठाणेकरांच्या वतीने आपण
