भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!
ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत
मेट्रो-६चे ८८ टक्के काम पूर्ण; कांजुरमार्ग कारशेडचा तिढा कायम, प्रकल्पाला विलंबाची शक्यता!
Mumbai : मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – विक्रोळी मेट्रो-६ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडसाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने प्रकल्प पूर्ण
माळशेज घाट मार्ग बंद; पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा, हजारो प्रवाशांचा खोळंबा!
Malshej ghat: कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घाटमार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती;.५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. (२ ऑगस्ट ) : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!
भिवंडी इमारत दुर्घटना : बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!भिवंडीतील गंगारामवाडी परिसरात घडलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त फैजल तातली यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी; निवडणूक आयोग, कर अधिकाऱ्यांना पत्र!
अभिजित दीपके ०२ : कॉकरोच जनता पार्टी चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या वडिलांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारी यांनी निवडणूक आयोगासह आयकर आणि इतर संबंधित कर अधिकाऱ्यांना पत्र पाठवत ही मागणी केली आहे. तिवारी यांनी आपल्या
केंद्र सरकारचा दिलासा… LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त, पण घरगुती ग्राहकांची झळ कायम!
केंद्र सरकारने 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यापूर्वी, पश्चिम आशियातील संकट आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक सर्वसामान्यांना वाढलेल्या किंमतीच्या झळा सोसाव्या लागत होत्या.केंद्र सरकारने हॉटेल्स, रेस्तराँ आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा देत, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी (LPG)
दिवा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनाविरोधात महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (31): ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत नळसंयोजनांविरोधात विशेष कारवाई मोहिम सुरू आहे. या मोहिमेत चार ठिकाणी एकूण आठ अनधिकृत नळसंयोजन खंडित करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पाईप व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान भोलेनाथ नगर येथील 660 मी.मी
ठाण्याच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ गती; प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध नियोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…मेट्रो, घोडबंदर रोड, शूटिंग रेंज, पॉड टॅक्सींसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतला आढावा. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश!
ठाणे ३१: ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया
हे केवळ स्मारक नसून, अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’* *महायुती सरकार म्हणजे दिलेला शब्द पाळणारे सरकार, अण्णाभाऊंच्या समतेचा संदेश जगभर पोहोचवणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.३०० कोटींच्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न!
मुंबई, दि. ३१ : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे केवळ दगड-मातीचे स्मारक नसून अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समतेचा संदेश जगभर पोहोचवणारे हे जागतिक ‘ज्ञानपीठ’ ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. महायुती सरकार दिलेला
