Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!
रत्नागिरी: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यानच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या धक्कादायक घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली
राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार…युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा
ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन; व्यक्त केल्या भावनिक आठवणी!
कोल्हापूर, ता. ५ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने “ज्ञानाचा महासागर
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर, 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने बाजी पलटणार?
Shivsena ०५ : कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे शिंदे गटाची कायदेशीर स्थिती अडचणीत आली आहे.शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल
Rain update: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस; नाशिकमध्ये सर्वाधिक, तर मराठवाडा-विदर्भाचे काही भाग अजूनही कोरडेच!
मुंबई/पुणे ०५ : उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने जुलै महिन्यात राज्यभरात दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाचे वितरण राज्यभरात एकसारखे नसून
Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!
मुंबई ०५ :मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने अखेर २,६४० घरांच्या सोडतीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. सोडतीची तारीख आणि वेळ विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे
Ncp : राष्ट्रवादी महिला आघाडीत नवे नेतृत्व: रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई ०५: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी ही नवी निवड झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि
Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!
Shivsena ०५ : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्यात यावी, अशी विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून,
Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!
पालघर ०५: पालघर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण
Sunetra pawar:काँग्रेसच्या ‘गूंगी गुडिया’ टीकेवर सुनेत्रा पवारांचे संयमी उत्तर; “वेळ आल्यावर नक्की बोलेन”
Sunetra pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गूंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ “वेळ आल्यावर नक्की बोलेन,” एवढेच सांगत अधिक भाष्य टाळले.’गूंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग भारतीय
