Delhi: दिल्ली विधानसभेत भाजप आणि ‘आप’ आमदारांमध्ये राडा; ५ आमदार सभागृहाबाहेर, कामकाज तहकूब!
दिल्ली : ०७ दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात भाजप आणि आम आदमी पार्टीच्या आमदारांमध्ये अभूतपूर्व गोंधळ आणि तुफान राडा पाहायला मिळाला. अधिवेशनादरम्यान ‘आप’चे आमदार कुलदीप कुमार आणि भाजप आमदार रवि नेगी हे दोघे आपापल्या जागेवरून उठून समोरासमोर आले. दोघांमध्ये जोरदार हमरीतुमरी
Delhi: एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदींची अचानक झालेली भेट;राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
दिल्ली ०७: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला जात असतानाच, दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. ते सातारच्या ‘दरे’ या आपल्या मूळ गावी तीन दिवसांच्या
Nashik : नाशिक दौऱ्यात राज ठाकरेंचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल; खड्डे, पेपरफुटी आणि निवडणूक पद्धतीवरून तीव्र टीका!
नाशिक ०७ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार आणि भाजपवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी थेट भाजपला लक्ष्य करत, शिव्या देण्याचा किंवा दुसन्यांच्या आया-बहिणी
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात: फॉर्च्युनर-टेंपो धडकेत एकाचा मृत्यू, चार जण जखमी!
Missing link मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका फॉर्च्युनर गाडीने भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.या
Ncp: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांची शक्यता: प्रशांत किशोर यांचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला!
मुंबई ०७ : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या राज्य नेतृत्वाबाबत दीर्घकाळ चर्चा
CJP : कॉकरोच जनता पार्टी कडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर!
छत्रपती संभाजीनगर: ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि विभागीय प्रभारींची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि आगामी उपक्रमांसाठी ही महत्त्वाची पदे निश्चित करण्यात आली आहेत. पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी (National Executive Council) संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक:
सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा दावा: ‘अपात्रतेचा निकाल लागण्याआधीच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं’!
मुंबई: ०६ सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर दुसऱ्या दिवशीची सुनावणी पार पडली. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल लागण्यापूर्वीच आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि
गोविंदांच्या सुरक्षेला युवा सेनेच्या पाठपुराव्याचे यश; राज्य सरकारकडून १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण – युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश!
मुंबई, दि. ६ : दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने सन २०२६ साठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असून, यासाठी युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश
रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
२२ वर्षांची प्रतीक्षा संपली; ३,२७६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा…समग्र शिक्षा अभियानासाठी ऐतिहासिक निर्णय; निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश!
मुंबई ०६ : तब्बल २२ वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या ३,२७६ कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. राज्य शासनाने एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केला आहे. या
