Dombivli: डोंबिवलीत १५ ऑगस्टला भव्य तिरंगा फेरी: ३५ हजार चौरस फुटांच्या राष्ट्रध्वजासह नवा विश्वविक्रम रचणार!
डोंबिवली १३ : देशभक्ती आणि राष्ट्राभिमानाची नवी ज्योत प्रज्वलित करत यंदाचा स्वातंत्र्यदिन डोंबिवलीत एका अभूतपूर्व सोहळ्याने साजरा होणार आहे. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शहरातील १०० हून अधिक सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी एका भव्य ‘तिरंगा फेरी’चे आयोजन करण्यात आले आहे.
Thane:आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त साकेत महाविद्यालयात जनजागृती रॅली व रेड रन स्पर्धा उत्साहात संपन्न!
ठाणे १३ : ठाणे जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांमधील २२१ विद्यार्थ्यांचा रेड रन स्पर्धेत सहभाग; ४५० जणांच्या सहभागातून HIV/AIDS प्रतिबंधाबाबत जनजागृती*ठाणे, दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तसेच “इंटेन्सिफाईड आयसीटीसी कॅम्पेन” अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, ठाणे यांच्या
जिल्हा परिषद ठाणे व Union Bank of India यांच्यात सामंजस्य करार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्यासह विविध आर्थिक सुविधांचा लाभ…आर्थिक साक्षरतेसाठीही जिल्हा परिषद पुढाकार घेणार!
ठाणे दि. १३ (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद, ठाणे आणि Union Bank of India यांच्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक सुविधा तसेच आरोग्य विमा आणि इतर लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आज दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. बी.
Thane: तरुणांची ऊर्जा, देशप्रेम आणि ‘Gen Z’ चा हुंकार. गडकरी रंगायतन येथे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे ‘I am Responsible Gen Z’ या उपक्रमाला उदंड प्रतिसाद!
ठाणे १३ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने “I am Responsible Gen Z – My Country.. My Commitment…” हा विशेष कार्यक्रम ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे अतिशय दिमाखात आणि मोठ्या उत्साहात पार पडला. नवपिढीमध्ये देशप्रेमाची भावना रुजविणे आणि
Ulhasnagar:उल्हासनगर मध्ये भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश; पोलिसांची मोठी कारवाई!
उल्हासनगर १३: उल्हासनगर कॅम्प-४ मधील एका भाड्याच्या घरामध्ये बेकायदेशीरपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित घरावर अचानक धाड टाकली.या कारवाईदरम्यान देहविक्रीच्या व्यवसायात सहभागी असलेल्या दोन
Thane: रायलादेवी परिसरात राबविण्यात आलेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ठाणे (13) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. या उपक्रमांतंर्गत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या मार्गदर्शनाली आज प्रभाग क्र. 19 मधील रायलादेवी तलाव परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात
Thane: ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानांसाठी वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर जागेवर निवारा केंद्र उभारावे; आ. ॲड. निरंजन डावखरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
ठाणे : १३ जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामीण भागाच्या हद्दीतील वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर भटक्या श्वानांसाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर ४ ते ५ एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावे,
Thane: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाचे अनावरण;आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते उद्घाटन; युवा पिढीला मिळणार अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती!
ठाणे : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त धनगर प्रतिष्ठान, ठाणे जिल्हा यांच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाच्या माहिती फलकाच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या माहिती फलकाचे उद्घाटन आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आले. धनगर प्रतिष्ठानच्या
Thane: तिरंग्याच्या साक्षीने राष्ट्रभक्तीचा जागर; ओवळा-माजिवड्यात भव्य तिरंगा यात्रा..आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत वर्तकनगरात उत्साह; ‘हर घर तिरंगा’चा संदेश घराघरात!
ठाणे १३ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात बुधवारी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्तकनगर येथे झालेल्या या यात्रेत युवा, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक
Loksabha: लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांचा प्रचंड गोंधळ!
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. सकाळी ११ वाजता राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज सुरू झाले. अधिवेशनाच्या या अंतिम दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेही सभागृहात उपस्थित होते.अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विरोधक पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चेची
