१७ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी पूर्ण केले प्रशिक्षण…मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
ठाणे, दि. ९ ऑगस्ट : १ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार असून, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच
Thane: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल; ठाणे रिंग मेट्रोच्या आराखड्यात बदलाचे दिले निर्देश
ठाणे ७ ऑगस्ट: ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पात लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मेट्रो प्राधिकरणाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. कमीत-कमी नागरिकांचे विस्थापन होईल आणि जास्तीत-जास्त ठाणेकरांना मेट्रोचा लाभ मिळेल, अशा पद्धतीने रिंग मेट्रोचा सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश
१ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे;‘मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक….१५ ऑगस्टपर्यंत उर्वरित चालकांना सुवर्णसंधी!
मुंबई, दि. ६ ऑगस्ट :”महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी
रिक्षा-टॅक्सी चालकांवर १८ ऑगस्टपासून कारवाईची टांगती तलवार; मराठी भाषेसाठी दिलेली मुदतवाढ शासनाने फेटाळली!
मुंबई ०६: राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्यात आले होते. या नियमानंतर राज्यभरात मराठी भाषा प्रशिक्षण वर्गांना चांगला प्रतिसाद मिळाला असून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने राज्यातील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत हे वर्ग राबवण्यात आले.
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती;.५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. (२ ऑगस्ट ) : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप
लवकरच राज्याचे सर्वसमावेशक ‘रुग्णवाहिका धोरण’; प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर; रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शकता, प्रतिसादाची निश्चित वेळ आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक!
मुंबई : (१ ऑगस्ट) राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत लवकरच ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रुग्णवाहिका ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव
ठाण्याच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ गती; प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध नियोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…मेट्रो, घोडबंदर रोड, शूटिंग रेंज, पॉड टॅक्सींसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतला आढावा. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश!
ठाणे ३१: ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया
