Sanjay kelkar: गणेश विसर्जन घाट सुसज्ज होणार..आमदार संजय केळकर यांची अधिकाऱ्यांसोबत पाहणी!
आगामी काळ हा सणावारांचा असून नागरिकांची सुरक्षा आणि सुविधा या दृष्टीने ठाण्यातील विसर्जन घाट सुसज्ज आणि सुशोभित करण्याबाबत निर्णय झाला असून याबाबत महापालिका, मेरीटाईम बोर्ड वाहतूक विभाग आदी विभागांच्या अधिकाऱ्यांशी दौऱ्यात चर्चा झाल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आमदार संजय केळकर यांनी
Thane: आतकोलीतील दगडखाणप्रकरणी गुन्हे दाखल करा…राष्ट्रवादी (श.प.) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; 12 हजार कोटींची राॅयल्टी चोरी… समृध्दी महामार्गासह पिसे धरणाला धोका … जलसाठादेखी खालावला!
ठाणे – भिवंडी तालुक्यातील आतकोली पंचक्रोशीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे दगड खाणींचे उत्खनन सुरू आहे. या उत्खननातून कोट्यवधी रूपयांची राॅयल्टी बुडविण्यात आली आहे. तसेच, दगडखाणींसाठी बेकायदेशीरपणे स्फोटकांचा साठाही केला जात आहे. त्यामुळे एखादी एंटलियासारखी घटना घडू शकते, ही बाब ध्यानात घेऊन अनधिकृत दगडखाणी
Thane: गणेशोत्सवातून समाजप्रबोधनाची परंपरा जपणारा आनंद दिघेंचा वारसा ३७ वर्षांनंतरही कायम – एकनाथ शिंदे…ठाण्यातील गणेश दर्शन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न…गणेश दर्शन स्पर्धेतून सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि तरुणांच्या कल्पकतेला प्रोत्साहन!
ठाणे, ता. ७ : गणेशोत्सव केवळ देखावे, आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. हाच धर्मवीर आनंद दिघे यांचा गणेश दर्शन स्पर्धेमागील उद्देश होता. त्यांची ही परंपरा गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी सातत्याने जपली आहे, असे प्रतिपादन
Thane: शिक्षक संपूर्ण पिढी घडवण्याचे कार्य करतात;डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!
ठाणे,दि. – शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ठाणे येथील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात करण्यात आले. डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे
Thane: ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. नितीन राठोड; तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्ती!
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी आता सार्वजनिक आरोग्य विभागातील अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन राठोड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राज्याच्या नगर विकास विभागाने त्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे
Thane: अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाच्या उपचारांचा खर्च परिवहनमंत्री उचलणार !
ठाणे: दहीहंडीच्या थरावरून कोसळल्याने गंभीर दुखापत झाल्यानंतर १८ वर्षे अंथरुणाला खिळलेल्या नागेश भोईरच्या मदतीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धावून आले. नागेशच्या आईने आर्थिक मदतीऐवजी उपचारांचा खर्च उचलण्याची मागणी सरकारकडे केली होती.वर्तकनगर येथे संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकांशी संवाद साधताना सरनाईक
Thane: ठाणे महापालिकेच्या ‘आपत्ती योद्ध्यां’ना राष्ट्रीय शौर्याचा सलाम…‘सेफ इंडिया ब्रेव्हरी अवॉर्ड २०२६’ने अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांचा गौरव!
ठाणे – संकटाच्या प्रत्येक क्षणी नागरिकांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावून जाणाऱ्या ठाणे महापालिकेच्या आपत्ती योद्ध्यांच्या धाडसाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे. अग्निशमन दलातील फायरमन, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (TDRF) आणि प्रादेशिक (RDMC) आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी प्रतिष्ठेचा ‘सेफ इंडिया
Raj Thackeray: गणपती उत्सवादरम्यान दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो; राज ठाकरेंचा हिंदू-मुस्लिमांना सतर्कतेचा इशारा!
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षबांधणीसोबतच सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.राज
Thane: ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष; उंच थरांसोबत वाहतूक कोंडी आणि नियमभंगाचे चित्र!
ठाणे : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरासह जिल्ह्यात उत्साहाला उधाण आले. विविध मंडळांकडून भव्य दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. लाखो रुपयांची बक्षिसे, गोविंदा पथकांचा जल्लोष, नऊ थरांचे मानवी मनोरे आणि सेलिब्रिटींची उपस्थिती यामुळे शहरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. मात्र, या जल्लोषाला
Thane: ठाण्यात ५६ गोविंदा जखमी, १४ वर्षाखालील गोविंदांचाही सामावेश!
ठाणे : ठाणे शहरात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू असतानाच मानवी मनोरे रचताना तब्बल ५६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये १४ वर्षांखालील मुलांचाही समावेश आहे. जखमी गोविंदांमध्ये ठाण्यासह मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबई परिसरातील गोविंदांची संख्या अधिक आहे. काही गोविंदांना
