Thane: ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मोठी खूशखबर.. तुम्ही रिक्षात बसण्यापूर्वीच होणार मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर!
ठाणे २४ : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात उतरल्यानंतर बऱ्याचदा प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा सामना करावा लागतो. मीटरप्रमाणे न चालणे, जास्त भाडे मागणे, प्रवाशांशी अरेरावी करणे तसेच ठरलेल्या जागी जाण्यास स्पष्ट नकार देणे यांसारख्या समस्या नेहमीच्याच बनल्या आहेत.ठाणेकरांचा हा प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक तसेत
Auto Drivers strike : मराठी भाषेच्या सक्तीविरोधात मुंबईत रिक्षा-टॅक्सी चालकांचा ३ दिवसांचा संप; दंडाच्या कारवाईमुळे परप्रांतीय चालक आक्रमक!
मुंबई २४ : राज्य सरकारने रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केली असून, या निर्णयाविरोधात मुंबईतील परप्रांतीयांसह काही रिक्षाचालकांनी आक्रमक भूमिका घेत तीन दिवसांचा संप पुकारला आहे. मराठी न बोलणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आल्याने चालकांमध्ये तीव्र नाराजी पसून त्यांनी कांदिवली
Bank closed: मोठी बातमी….लागोपाठ चार दिवस बँका राहणार बंद… पाहा कारण आणि तारीख!
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संयुक्त संस्था युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांनी ११ सप्टेंबर रोजी देशभरात संपाची घोषणा केली आहे. तुम्ही बँकांमध्ये व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या संपामुळे सरकारी बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून,
Palghar: विरार-अलिबाग मार्गिकेला गती; केळव्यातील १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी मंजूर!
पालघर २४ : पालघर जिल्ह्यातील केळवा येथे १० हेक्टर जमीन प्रतिपूरक वनीकरणासाठी (CA Land) उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) प्रस्तावित विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका तसेच अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पर्यावरणीय मंजुरीतील अटींच्या पूर्ततेसाठी ही
Thane: ८६ हजार कोटींच्या थकबाकी प्रकरणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आक्रमक…सहा कंत्राटदारांच्या आत्महत्येला जबाबदार कोण – मिलिंद भोसले;शेवटी लढाई रस्त्यावरती उतरवून करावी लागेल- मंगेश आवळे!
ठाणे २४ – राज्यभरातील कंत्राटदारांनी कामे करूनही त्यांची ८६ हजार कोटींची थकबाकी राज्य शासनाने अदा केलेली नाही. त्यामुळे सहा कंत्राटदारांनी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केली आहे. या आत्महत्येस जबाबदार कोण? असा सवाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. तर, मुंबई विभागीय
Sugar price Hike : सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय!
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दरांमुळे ग्राहकांसह व्यापारी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले होते. साखरेचे भाव शंभर रुपयांच्या पार जाण्याची भीती निर्माण झाल्याने, केंद्र सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या आयातीला मंजुरी दिली आहे. देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवणे,
Nagpur : नागपुरात क्लोरिन गॅस गळतीमुळे हाहाकार!
नागपूर २४ – नागपूरमधील गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात रविवारी मध्यरात्री १२:१५ वाजताच्या सुमारास अचानक भीषण क्लोरिन गॅस गळती झाली. या गॅसमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांना अचानक दम लागणे, डोळ्यांची जळजळ होणे आणि खोकल्याचा तीव्र त्रास सुरू झाला. या दुर्घटनेत प्रकल्पातील ८
Manoj jarange patil: मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट मोडवर; अंतरवाली सराटीत महत्त्वाची बैठक!
मनोज जरांगे पाटील २४ : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.सरकारचे एक विशेष शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटी
Maharashtra coaching classes regulation: मोठी बातमी…खासगी कोचिंग क्लासेसवर आता सरकारचा अंकुश; ५ तासांपेक्षा जास्त क्लास घेतल्यास होणार कारवाई!
मुंबई/पुणे २४ : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘महाराष्ट्र खाजगी कोचिंग केंद्र नोंदणी आणि नियमन अधिनियम, २०२६’ या
Pune – चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या कायापालटासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोडमॅप…उपमुख्यमंत्र्यांनी चाकणला भेट देवून रस्ते दुरुस्तीची केली पाहणी; पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन उपाययोजना…सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून एकात्मिक रस्ते निर्मिती…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
पुणे, दि. २३ : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावले उचलली जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा
