Thane: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू.. बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ;आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आपले शत्रू – डाॅ.जितेंद्र आव्हाड!
ठाणे १५ – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून बिपीन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील विविध पक्षातील सुमारे 350 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज
भाजपा प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात; आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची उपस्थिती!
मुंबई १५ : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र दादा चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमास भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार ॲड. निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याला
Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!
संजय राऊत ,: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. “देश नेहमीच युवा शक्तीच्या जोरावर पुढे गेला आहे, त्यामुळे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांनी आता सत्ता सोडून ती तरुणांच्या हाती
Thane: ठाण्यात सहकारी पतसंस्थेच्या माजी व्यवस्थापकाकडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक; राबोडी पोलिसांत गुन्हा दाखल!
ठाणे १५ : ठाण्यातील राबोडी भागातील माळशेज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. या पतसंस्थेचे माजी शाखा व्यवस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) राजेंद्र गंगाराम दासगुडे यांच्यावर ठेवीदार आणि खातेदारांची सुमारे १ कोटी ८० हजार ८४४ रुपयांची
Manoj jarange : मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; उपोषणाआधी अचानक काय घडलं? मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल!
मनोज जरांगे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरक्षणाच्या लढ्यातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात
Thane: ठाणे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा प्रतिज्ञेसह तंबाखूमुक्ती, मृदा व जलसंधारणाची शपथ!
ठाणे, दि. १५ : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या शुभहस्ते आज, दि. १५ ऑगस्ट, २०२६ रोजी ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी ‘वंदे मातरम्’चे गायन, राष्ट्रगीत
राजकारणाची सूत्रे आता तरुण पिढीच्या हाती…प्रस्थापित पक्षांचे Gen-Z वर लक्ष!
भारतातील ‘Gen-Z’ तरुण पिढी ने उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनाने केंद्र सरकारलाही हादरवून सोडल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे. या तरुणांची वाढती ताकद आणि क्रेझ लक्षात घेऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले लक्ष पूर्णपणे या तरुण पिढीकडे
Thane: ठाणे महापालिकेच्यावतीने 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; सफाई कर्मचारी गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित!
ठाणे (15) : देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन ठाणे महानगरपलिकेच्यावतीने मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या शुभहस्ते महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा दल, अग्निशामक दल आणि टीडीआरएफ
Nitesh Rane :आपण सगळे हिंदू आहोत, मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी का होत नाही?, नितेश राणेंचा सवाल!
नितेश राणे १५ : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली असून, औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्यात आले आहे. तसेच काही शहरांची नावेही बदलण्यात आली आहेत. आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ ठेवण्याबद्दल बऱ्याच काळापासून
Narendra Modi : स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा: देशातील १ कोटी तरुणांना मिळणार मोफत AI प्रशिक्षण!
नरेंद्र मोदी१५ : स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात देशातील १ कोटी तरुणांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI – कृत्रिम बुद्धिमत्ता) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल,
