Maharashtra politics : मराठीच्या मुद्द्यावरून महायुतीत मतभेद; फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयावर शिंदेंचे मंत्री नाराज, खळबळजनक दावा आला समोर!
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीमधील शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी मुद्द्यावर घेतलेल्या निर्णयावर शिवसेनेचे मंत्री कमालीचे नाराज असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विश्वासात घेऊन निर्णय घेतला नसल्याने
ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा स्नेहबंध“भिंती कारागृहाच्या असल्या, तरी प्रेमाच्या नात्यांना कोणत्याही भिंती नसतात!
ठाणे २८ : मा.डॉ.सुहास वारके, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे प्रेरणेतुन व मा.श्री. योगेश देसाई,विशेष कारागृह महानिरीक्षक,कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे मध्यवर्ती कारागृहात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला कारागृहातील जीवन हे शिस्त,
Thane : Marathi Sahitya Sammelan 2027 : 100 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ठाणे शहराला मिळावे!
ठाणे २८ : गेल्या 100 वर्षात आत्तापर्यंत एकदाही ठाणे शहराला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला नाही याची दखल घेऊन किमान जानेवारी 2027 मध्ये पुणे येथे होणार्या 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ठाणे शहरातील साहित्यिकाला बहुमान मिळावा अशी मागणी ठाणे शहरातील
Dombivli : डोंबिवलीकर दररोज गिळतात घाणीतील बर्फ? कचऱ्याशेजारी बर्फाच्या लाद्या!
डोंबिवली २८ – डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझा जवळील मोकळ्या जागेत अनेक वर्ष एक विक्रेता बर्फाच्या लाद्या डोंबिवली शहर परिसरातील हाॅटेल्स, रसवंती गृह, बार आणि इतर व्यावसायिक, व्यापाऱ्यांना विक्री करतो. हे बर्फाचे साठा केंद्र अलीकडे कचरा, दुर्गंधी, मलनिस्सारणाचे पाणी यांनी वेढलेले असते.
Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा फटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ!
मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. सणासुदीच्या काळात मुंबईकरांना मोठा झटका बसला आहे. मुंबईमध्ये दुधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दूध उत्पादकांनी एक लिटर दुधाचे दर ९ रुपयांनी वाढवले आहेत. अचानक दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या महिन्याच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.मुंबईमध्ये दुधाच्या
Manoj jarange: मनोज जरांगे आंदोलनावर ठाम…आधी आंतरवाली सराटी एल्गार, नंतर चलो मुंबईचा नारा; संपूर्ण आंदोलनाचा प्लान सांगितला!
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. ते उपोषणावर ठाम आहेत. उद्यापासून ते उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आधी आंतरवाली सराटीमध्ये ते एल्गार करणार, त्यानंतर ‘चलो मुंबई’चा नारा देणार आहेत. उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
Sugar Rates : रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड, साखरेच्या दरात घसरण!
रक्षाबंधनाच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरामध्ये जी अचानक वाढ झाली होती, त्याला आता ब्रेक लागला आहे. अवघ्या एका आठवड्यात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल १,५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे पूर्वी ६४ रुपये किलोपर्यंत पोहोचलेले
Mumbai: मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वादातून तरुणाला धावत्या ट्रेनमधून ढकलले; आरोपीला अटक!
मुंबई २८ : मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमधून एका तरुणाला बाहेर ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरवाजात उभे राहण्याच्या किरकोळ वादावरून हा जीवघेणा हल्ला झाला.नालासोपारा येथे राहणारा २४ वर्षीय तौसिफ शेख हा सुतारकाम करतो. मंगळवारी रात्री सुमारे ८:४१ वाजता तो त्याचा सहकारी
Thane: नुतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण…आग विझविताना शहीद झालेल्या सागर शिंदे, काळू गाडेकर यांना वाहिली श्रद्धांजली!
ठाणे (२७) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या गावदेवी मार्केटचे लोकार्पण आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आग विझवताना शहीद झालेले सागर शिंदे व काळू गाडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांना शहीद दर्जा देण्याबाबत शासन सकारात्मक भूमिका घेईल,
Eknath shinde :;राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही..माविम आणि उमेद संस्थेच्या ‘लाडक्या बहिणीं’सोबत नंदनवनमध्ये रक्षाबंधन;महिलांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे शिंदेंचे आश्वासन!
मुंबई, ता. 27 : रक्षाबंधनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून मुंबईत आलेल्या माविम आणि उमेद संस्थेच्या महिला प्रतिनिधींसोबत नंदनवन निवासस्थानी रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याची ग्वाही दिली. महिलांनी दिलेल्या विश्वासाची विकासकामांतून परतफेड
