अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा पत्रकार संघाकडून सन्मानसेवा निवृत्तीच्या दिल्या शुभेच्छा!
ठाणे १: प्रतिनिधीठाणे महानगरपालिकेत 21 वर्षे सेवा बजावणारे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचा ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी सन्मान करण्यात आला. ठाणे महापालिकेच्या पत्रकार कक्षात आयोजित या कार्यक्रमाला सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष
दिवा परिसरातील अनधिकृत नळ संयोजनाविरोधात महापालिकेची विशेष मोहिम!
ठाणे (31): ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात अनधिकृत नळसंयोजनांविरोधात विशेष कारवाई मोहिम सुरू आहे. या मोहिमेत चार ठिकाणी एकूण आठ अनधिकृत नळसंयोजन खंडित करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात पाईप व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान भोलेनाथ नगर येथील 660 मी.मी
ठाणे शहरात सुरू असलेले फेरीवाल्यांचे पुनःसर्वेक्षण पूर्णपणे मोफत; पैशाची मागणी झाल्यास तक्रार करण्याचे महापालिकेचे आवाहन!
ठाणे, (31) : ठाणे महानगरपालिका हद्दीतील सर्व फेरीवाल्यांच्या पुनःसर्वेक्षणास 26 जून 2026 रोजी पासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण पूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी कोणत्याही फेरीवाल्याने कोणालाही पैसे देऊ नयेत. सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी अथवा प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास संबंधित प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे
ठाण्यातील धोकादायक इमारतींबाबत तातडीच्या उपाययोजना कराव्यात -आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश!
ठाणे, (31) : भिवंडी येथे 30 जुलै रोजी धोकादायक इमारत कोसळून नऊ जणांचा मृत्यू झालेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी शहरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार तसेच शासनाच्या
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
ठाणे ३१: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून, अद्यापही ज्यांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) अथवा आवश्यक अर्ज भरून जमा केलेले नाहीत, त्यांनी कोणताही विलंब न करता ते आपल्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा
ठाणेतील १४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती, दिव्यांग आरक्षणातूनही ५ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ; जबाबदारीने व प्रामाणिकपणे कार्य करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे आवाहन!
ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषद ठाणेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आज, दि. ३१ जुलै, २०२६ रोजी पदोन्नती आदेश वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर ३ आणि वरिष्ठ सहाय्यक पदावर ९ अशा
कास्ट्राईब कर्मचारी व शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांवर जिल्हा परिषदेत सकारात्मक चर्चा…अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक प्रश्नांना प्राधान्याने मार्गी लावणार – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव!
ठाणे, दि. ३१ (जिल्हा परिषद, ठाणे): कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ संघटनेची बैठक जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. २८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात
१९ वर्षांत एसआरएची एक वीटही रचली नाही… ५०० कुटुंबे हवालदिल; विकासक हटवणार-आमदार संजय केळकर!
ठाणे ३१: डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्प गेली १९ वर्षे रखडल्याने सुमारे ५०० कुटुंबे हवालदिल झाली आहेत. आमदार संजय केळकर यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून विकासक सक्षम नसल्यास नवीन विकासक नेमून प्रकल्प मार्गी लावू, असे सांगितले.भाजपाच्या खोपट येथील
ठाण्याच्या विकासाला ‘सुपरफास्ट’ गती; प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी कालबद्ध नियोजन करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…मेट्रो, घोडबंदर रोड, शूटिंग रेंज, पॉड टॅक्सींसह महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा घेतला आढावा. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुले करण्याचे निर्देश!
ठाणे ३१: ठाणे शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासोबतच प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दिले. मेट्रो अलाइनमेंट, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, आधुनिक शूटिंग रेंज, टाऊन पार्क, कचरा प्रक्रिया
खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा!
ठाणे ३१ : २६ लाख लोकसंख्या असलेल्या ठाणेकरांचे प्रवासाचे मुख्य साधन रेल्वे आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५० कोटींचा निधी मंजूर झाला असून तो तातडीने रेल्वे बोर्डाने वितरीत करावा,
