Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!
भिवंडी ०३ : ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली आहे. राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय महिलेचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार
मेट्रो-६चे ८८ टक्के काम पूर्ण; कांजुरमार्ग कारशेडचा तिढा कायम, प्रकल्पाला विलंबाची शक्यता!
Mumbai : मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – विक्रोळी मेट्रो-६ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडसाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने प्रकल्प पूर्ण
माळशेज घाट मार्ग बंद; पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा, हजारो प्रवाशांचा खोळंबा!
Malshej ghat: कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घाटमार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती;.५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. (२ ऑगस्ट ) : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणातील बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!
भिवंडी इमारत दुर्घटना : बिल्डर आणि ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल!भिवंडीतील गंगारामवाडी परिसरात घडलेल्या कोहिनूर इमारत दुर्घटनेप्रकरणी बिल्डिंग मालक आणि दुरुस्तीचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेचे प्रभारी सहायक आयुक्त फैजल तातली यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री हा गुन्हा नोंदवण्यात
मुंबई-कोकण प्रवाशांसाठी खुशखबर.. CSMT-सावंतवाडी रोड दरम्यान नवी दैनिक एक्सप्रेसला मंजुरी!
Kokan railway : कोकणातील प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या रेल्वे सेवेमुळे मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांतील प्रवाशांचा
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात युवकाला मारहाण; तृतीयपंथीयांचा व्हिडिओ व्हायरल!
कल्याण ०१ : कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात एका युवकाला काही तृतीयपंथीयांनी भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक हा तृतीयपंथीयांचा
भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यास दिली मंजुरी; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन….पर्यटन, व्यापार, शिक्षण आणि वाहतुकीला होणार फायदा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश!
नवी दिल्ली ०१ – ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला
लोकमान्य टिळक चौकातील भित्तिचित्र व सुशोभीकरणाचे खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते लोकार्पण!
ठाणे (०१) : ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार नरेश म्हस्के यांच्या संकल्पनेतून व विशेष निधीतून लोकमान्य आळी, चरई येथील लोकमान्य टिळक चौक भित्तिचित्र व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या अध्यक्षतेखाली
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले अभिवादन!
ठाणे,दि.१ : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील समिती सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के
