Eknath shinde: विमुक्त समाजाला स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध…५२ समाजांना एकत्र आणून हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभी राहील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; मुंबईतील विमुक्त दिनाच्या परिषदेत ५२ समाजांची एकजूट..शिक्षण, रोजगार, उद्योग आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार!
मुंबई, ता. 31 : विमुक्त समाजाला सहानुभूतीची नव्हे, तर घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्यायाची गरज आहे. स्थिर आणि चिंतामुक्त जीवन जगणारा समाज अशी ओळख त्यांना मिळून द्यायची आहे , तसेच ५२ भटक्या-विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी राहावी, यासाठी सरकार
Aditi tatkare: धक्कादायक…मंत्री आदिती तटकरेंच्या जवळच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नेमंक काय घडलं?
Aditi Tatkare’s PRO Ashish Mete Dies : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष मेटे (वय ३० वर्षे) यांचा मुंबईतील भांडुप भागात अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या ३० व्या वर्षी आशिष मेटे यांच्या
Amit thackrey: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या अगदी शेजारी पंतप्रधान मोदींचा फोटो.. अमित ठाकरेंच्या सूचनेनंतर फोटो काढला, पुण्यात राजकीय चर्चांना उधाण!
मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून, यादरम्यान ते विविध महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, महाविद्यालयातील समस्या आणि सोयी-सुविधांबाबत ते माहिती घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवाजीनगर येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. प्राचार्यांच्या कार्यालयात संवाद
Child Marriage: ठाण्यात १६ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश!
ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी होणारा बालविवाह यंत्रणांनी रोखला. चाइल्ड हेल्पलाईनच्या माहितीनंतर महिला व बाल विकास विभागाने कारवाई केली.ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मामणोली गावात १६ वर्षीय मुलीचा २८ वर्षीय तरुणाशी ३० ऑगस्ट रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात यंत्रणांना यश मिळाले
Pratap sarnaik: रस्त्यावरची एक चूक एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते’…रस्ता सुरक्षा जनआंदोलन करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन!
‘ठाणे, दि. ३१ : रस्त्यावर वाहतुकीचा नियम मोडणे ही केवळ कायदेशीर चूक नसून, अनेकदा एखाद्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी गंभीर बाब ठरू शकते. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही केवळ पोलीस किंवा परिवहन विभागाची जबाबदारी नसून, प्रत्येक वाहनचालक, पादचारी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे
Sanjay Raut : बंडू, झंडू, फंडू जाधव कोण आहेत ते इतकी वर्ष..संजय राऊतांनी उपकारांची करुन दिली आठवण!
मनोज जरांगे पाटील त्यांच्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. प्राण पणाला लावून लढतायत. सतत उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली आहे. मध्यंतरी मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं सारखी, सारखी उपोषण करु नका. त्यांना सांगितलं प्रकृतीची वाट लावून घेऊ नका. अशावेळी मराठवाड्यात
Manoj jarange:मुंबईला जाऊन परतफेड करणार’; मनोज जरांगे यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सज्जड इशारा!
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राज्य सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे यांनी परभणीचा कार्यक्रम रद्द न केल्याने संतप्त झालेल्या जरांगे यांनी, आता थेट मुंबईला जाऊन
Ganpati festival : गणेशोत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी; जाणून घ्या ४ प्रमुख दिवस आणि नियम!
मुंबईतील गणेशोत्सव मंडळांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये एकूण चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास विशेष परवानगी देण्यात आली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० नुसार सामान्यतः रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत
Thane: ठाण्यात बुडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; रेतीबंदर खाडी आणि तानसा नदी पात्रात भीषण दुर्घटना!
ठाणे जिल्ह्यात रविवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमध्ये ५ जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे ठाणे आणि भिवंडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.पहिली घटना मुंबई-नाशिक महामार्गाजवळील रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटावर घडली. रविवारी दुपारी मुंब्रा येथील ठाकूरपाडा
Mumbra: मुंब्र्यातील तरूणांनी कृतीतून दिला हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश; गणरायाच्या मूर्तीला इजा पोहचू नये म्हणून चार तास परिश्रम!
ठाणे – हिंदू, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्र्याने नेहमीच सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. आज पहाटे याच पद्धतीने सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून मुंब्रा येथील तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे. गणरायाच्या मूर्तीला घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने निघालेली ट्राॅली तुटल्यानंतर या तरूणांनी क्रेन
