Maratha Reservation: अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू; बीड जिल्ह्यावर शोककळा!
मराठा आरक्षणाच्या लढ्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटी येथे आलेले बीड जिल्ह्यातील संगम गावचे निष्ठावंत मराठा आंदोलक दशरथ रायकर यांचा अचानक दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे अंतरवाली
Thane: संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६; जल्लोषासाठी गोविंदा पथके सज्ज…आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन; हास्य जत्रा फेम कलाकारांचीही उपस्थिती!
ठाणे : महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय दहीहंडी उत्सवाला आधुनिकतेची जोड देत संकल्प प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजक आमदार रविंद्र फाटक यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवासाठी विविध गोविंदा पथके सज्ज झाली असून, परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण
Thane: स्पर्धा नाही… परंपरा, संस्कार आणि उत्साहाचा वारसा…नवयुग मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे २२ वे वर्ष; गोविंदा पथकांमध्ये उत्साह!
ठाणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) पुरस्कृत नवयुग मित्र मंडळ (रजि.) आणि आंब्रे कॅन्सर केअर ट्रस्ट, ठाणे यांच्या वतीने यंदाही भव्य दहीहंडी महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून सुरू असलेल्या या दहीहंडी महोत्सवाने यंदा
२०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले…सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद; ४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती…निवडणूक आयोगाच्या हस्तक्षेपानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात स्वीकारली गेली अंतर्गत लोकशाहीची प्रक्रिया, २०१८ मधील बदलांमुळे ती उलटल्याचा दावा!
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान शिवसेनेच्या वतीने आज ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांनी आज पक्षाच्या संघटनात्मक इतिहासाची आणि पक्षघटनेतील बदलांची सविस्तर पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. १९९७ पासून निवडणूक आयोगाने शिवसेनेमध्ये अंतर्गत लोकशाही आणि संघटनात्मक
Manoj jarange: मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; कुणबी प्रमाणपत्राबाबत प्रसाद लाड यांची मोठी घोषणा!
Maratha reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. या दरम्यान त्यांनी पाणी पिले असले, तरी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी त्यांची भेट घेऊन विस्तृत चर्चा
Delhi: आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही;आम्ही शिवसेनेतच आहोत’…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठा गटावर घणाघात!
दिल्ली, ता. ३ : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा गटाच्या वकिलांकडून धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही.
Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!
ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या
Supriya Sule : अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा, माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का नाही?’सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; ‘अजित पवार गेले, पण त्यांचे आमदार सत्तेची फळे चाखत आहेत – सुप्रिया सुळे!
ठाणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला म्हणून अमित ठाकरेंवर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो; मग माझे भाऊ अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही?’ असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी
Thane: पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन…दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान!
ठाणे, दि. २ : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालन व्यवसायाला चालना तसेच शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र
New delhi : गुरुवार ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन…छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा; खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत…खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश!
नवी दिल्ली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर पासून ही
