‘नीडर लीडर’ रामदास आठवले हे सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!
मुंबई : १४ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवले यांच्या दहा वर्षांच्या कार्याचा गौरव करत त्यांना “सामाजिक न्यायाची मशाल, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बाबासाहेबांच्या विचारांचे सच्चे अनुयायी आणि नीडर मास लीडर” अशी गौरवपूर्ण उपाधी दिली.
Thane: ठाणे स्टेशन परिसरातील बंद मार्गिका खुली, वाहतूक मोकळी..संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी वाहतुकीचा घेतला आढावा!
ठाणे १४ : ठाणे स्टेशन परिसरात बंद मार्गिका खुली केल्याने रिक्षांची वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी झाली. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पाहणी दौऱ्यात हा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या संयुक्त दौऱ्यात आमदार संजय केळकर यांनी रिक्षांच्या मार्गिका, स्टेशन परिसरातील चौकी, जुने
Thane: प्रभाग कार्यालयांमध्ये बनावट कागदपत्रांवरून करपावत्या..आमदार संजय केळकर यांचा अधिकाऱ्यांना इशारा!
ठाणे १४ : बनावट कागदपत्रे सादर करून करपावत्या बनवण्याचा उद्योग सुरु असून यात प्रभाग कार्यालयांमधील संबंधित अधिकारी लाखो रुपये घेत असल्याच्या तक्रारी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात दाखल झाल्या. याबाबत प्रशासनाला इशारा देतानाच अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासूनच करपावत्या तयार कराव्यात, अशा सूचना आमदार संजय केळकर
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांच्यासह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न…विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
मुंबई, ता, १४ :विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व
Thane: 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार;खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी!
ठाणे (14) : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत
New Mumbai : नवी मुंबई येथील सिडकोच्या अखत्यारीतील १४ स्थानके मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित…स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला रेल्वे प्रवाशांना मोठी खुशखबर; प्रवास होणार अधिक सुखकर..खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठे यश!
ठाणे/नवी मुंबई – सिडको प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या रेल्वे स्थानकांची देखभाली अभावी पार दुरावस्था झाली होती. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. निवडून आल्यानंतर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही समस्या सोडविण्यासाठी युध्दपातळीवर सिडको, मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या.
Thane:’शुद्धीकरण’ नव्हे, ही जातीय मानसिकता..ठाणे काँग्रेसचा भाजपवर जोरदार हल्लाबोल; खरगेंच्या सभास्थळाच्या कथित शुद्धीकरणाविरोधात सत्याग्रह; राहुल पिंगळेंचा जातीय मानसिकतेविरोधात इशारा!
ठाणे १४ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्दवानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या माध्यमातून जातीयवादी आणि प्रतिगामी मानसिकता समोर आल्याचा आरोप
Thane: ठाण्याच्या कचऱ्यामुळे भिवंडीत दुर्गंधी; १२ गावांतील रहिवाशांची उच्च न्यायालयात धाव!
ठाणे १४: ठाणे शहरात दररोज सुमारे १,२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील सुमारे ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा ठाणे महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात शहरातील तब्बल ६० टक्के कचरा भिवंडीतील आतकोली भागात टाकला जात आहे. तेथील ८५ एकर
Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!
पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद
Mumbai news : अमूल व गोकुळच्या नावाखाली दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ: कांदिवलीतून आरोपीला रंगेहाथ अटक, ७४ लिटर बनावट दूध जप्त!
मुंबई १४ : मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात नामांकित कंपन्यांच्या दुधात अशुद्ध पाण्याची भेसळ करून ते दूध ग्राहकांना विक्री करण्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी समतानगर पोलिसांनी एका इसमाला रंगेहाथ अटक केली आहे. ईरन्ना लिंगय्या गोपनाबोनई (वय ४८, रा. रामउजागर चाळ, लक्ष्मीनगर, दामुनगर लास्ट
