Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!
Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं
पुण्यात पावसाचा जोर ओसरला; पुढील दोन दिवस हलक्या सरींचा अंदाज, धरणसाठा ९८ टक्क्यांवर!
पुणे ०२: पुणे शहर आणि जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शनिवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरींची हजेरी लागली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून रविवारी घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त
कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण : सचिन वाझे, प्रदीप शर्मांसह १० आरोपींवर आरोप निश्चित; पाच वर्षांनंतर खटल्याला गती!
मुंबई : कार मायकेल रोड स्फोटक प्रकरण आणि उद्योगपती मनसुख हिरेन हत्या प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे, माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. आरोपमुक्त करण्याच्या याचिका फेटाळल्यानंतर न्यायालयाने हा
लोकमान्य टिळकांनी दिला स्वराज्याचा मंत्र; तर मोदी-शहा यांनी जगाला दिला सुरक्षेचा मंत्र-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान!
पुणे, दि. १ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वराज्याचा मंत्र दिला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भारत आज जगाला सुरक्षेचा मंत्र देत आहे. राष्ट्रनिष्ठा, निर्णायक नेतृत्व आणि सक्षम सुरक्षा व्यवस्थेच्या बळावर भारत अधिक आत्मविश्वासाने जागतिक स्तरावर
आधार कार्डमधील जन्म तारीख, मोबाईल नंबर, पत्ता एकाच ठिकाणी बदला, UIDAI ने लाँच केली नवीन बीटा वेबसाइट!
आधार कार्ड धारकांसाठी डिजिटल सुविधा आणखी सुलभ झाली आहे. UIDAI ने आधार संदर्भातील सर्व कामांसाठी एक नवीन आणि आधुनिक बीटा वेबसाइट सुरू केली आहे. या नव्या प्लॅटफॉर्मवर जाऊन नागरिक आता आधार अपडेट करणे, डाउनलोड करणे यांसारख्या सर्व महत्त्वाच्या आणि आवश्यक सेवांचा लाभ खूपच
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षण 8 ऑगस्ट रोजी समाप्त होणार; नागरिकांनी आपली गणना प्रपत्रे तातडीने जमा करण्याचे प्रशासनाचे आवाहन!
ठाणे ३१: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) सर्वेक्षणाची अंतिम मुदत 8 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून, अद्यापही ज्यांनी आपले गणना प्रपत्र (Enumeration Form) अथवा आवश्यक अर्ज भरून जमा केलेले नाहीत, त्यांनी कोणताही विलंब न करता ते आपल्या संबंधित बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा
ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट!
ठाणे २९ जुलै :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली. शहरातील आनंदआश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे
द्वारका-नाशिकरोड दहा पदरीकरणासाठी 244 कोटींची निविदा, चौकांमधून जाणार उड्डाणपूल, अंडपरपास; मेट्रोही मंजूर
2027मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकरोड ते द्वारका रस्त्याचं दहा पदरीकरण मंजूर करण्यात आलं आहे. त्यासाठी महापालिका 244 कोटींची निविदा काढणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अंडरपास मंजूर झाल्यानंतर आता द्वारका ते नाशिकरोड या आठ किलोमीटर लांबीच्या दहापदरी रस्त्यालाही
सोयाबीन दर घसरले – शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम
भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापारी करारामुळे देशांतर्गत सोयाबीन बाजारात मोठी खळबळबळ उडाली आहे. या करारानुसार अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात सोयाबीन तेल आणि सोयाबीन पेंडीची आयात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही चर्चा बाजारपेठेत पसरताच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत
राज्य सरकार नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये कामाचे तास, सुट्ट्या आणि कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी अनेक मोठे बदल सुचवण्यात आले आहेत. या प्रस्तावावर चाळीस दिवसांच्या आत कामगार आणि संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर
