Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!
पुणे १६ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन कसबा’ जोरदारपणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडत आहे. शिवसेनेच्या
Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!
अंबरनाथ १६ : अंबरनाथ मध्ये खाजगी मालमत्तेच्या वादातून अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करून
Thane: राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू.. बिपीन गेहलोत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ;आरक्षणाच्या विरोधात बोलणारे आपले शत्रू – डाॅ.जितेंद्र आव्हाड!
ठाणे १५ – राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सर्वसमावेशक विचारधारेला स्वीकारून बिपीन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील विविध पक्षातील सुमारे 350 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष मनोज
Sanjay Raut : संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका,!
संजय राऊत ,: स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडक शब्दांत निशाणा साधला आहे. “देश नेहमीच युवा शक्तीच्या जोरावर पुढे गेला आहे, त्यामुळे ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांनी आता सत्ता सोडून ती तरुणांच्या हाती
राजकारणाची सूत्रे आता तरुण पिढीच्या हाती…प्रस्थापित पक्षांचे Gen-Z वर लक्ष!
भारतातील ‘Gen-Z’ तरुण पिढी ने उभारलेल्या अभूतपूर्व आंदोलनाने केंद्र सरकारलाही हादरवून सोडल्याचे अवघ्या देशाने पाहिले आहे. या तरुणांची वाढती ताकद आणि क्रेझ लक्षात घेऊन आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले लक्ष पूर्णपणे या तरुण पिढीकडे
Supriya Sule : राष्ट्रवादी शरद पवारांचीच; सुप्रिया सुळेंचं ठाम वक्तव्य!
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संपूर्ण राजकीय वादावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ती प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत
Nashik: महायुतीत वादाची ठिणगी; राष्ट्रवादीच्या आमदाराच्या मुलाकडून शिवसेनेच्या तालुका प्रमुखाला जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल!
नाशिक: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन पक्षांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हिरामन खोसकर यांचे सुपुत्र वामन हिरामन खोसकर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर
काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांच्यासह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नंदनवन येथे पक्षप्रवेश संपन्न…विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही!
मुंबई, ता, १४ :विदर्भातील राजकीय समीकरणांना कलाटणी देणाऱ्या घडामोडीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगराध्यक्षा मंदाकिनी भारसाकळे, नगर परिषदेचे १९ नगरसेवक, तसेच अकोल्यातील ज्येष्ठ नेते रामदास बोडके यांचे पुत्र दीपक बोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रहार संघटना, शौर्य सेना, आजाद समाज पक्ष व
Rahul Gandhi : सावरकर टिप्पणी प्रकरण: राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा कायदेशीर दिलासा!
सावरकर टिप्पणी प्रकरण: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली फौजदारी मानहानीची तक्रार आणि संबंधित दंडाधिकार्यांनी (मजिस्ट्रेट) जारी केलेला समन्सचा
Devendra fadnavis: महाराष्ट्रातून एकही उद्योग बाहेर जाणार नाही; कंपनी स्थलांतराच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर!
पुणे १४: पुण्यातील चाकण एमआयडीसीमधील कंपन्या बाहेर जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. महाराष्ट्र नेहमीच उद्योगस्नेही राहिला असून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे कंपन्या बंद होणे किंवा स्थलांतरित होणे राज्यासाठी भूषणावह नाही, असा दावा त्यांनी केला होता.शरद
