Thane: साई जलाराम प्रतिष्ठानची दहीहंडी यंदा भव्य स्वरूपात साजरी होणार ;२१ लाखांची बक्षिसे, ‘प्रो गोविंदा’चा थरार अनुभवता येणार…१० थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना मिळणार ६ लाखांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह!
ठाणे : गेल्या २६ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने यंदाचा दहीकाला उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवासाठी तब्बल २१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून बाळकुम परिसरासाठी खास मानाच्या हंडीचे आयोजन करण्यात आले आहे.तर यंदाच्या
कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना पोहोचवा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना राज्य प्रमुखांना आवाहन; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेनेकडून २५ राज्यांत रुग्णवाहिका देणार..महिला, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर स्थानिक पातळीवर काम करण्याच्या सूचना!
नवी दिल्ली: शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि कार्यकर्त्याने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी, असे आवाहन पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच शिवसेना देशातील २५ राज्यांत
Supriya Sule : अमित ठाकरेंवर दोन तासांत गुन्हा, माझ्या भावाच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर का नाही?’सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल; ‘अजित पवार गेले, पण त्यांचे आमदार सत्तेची फळे चाखत आहेत – सुप्रिया सुळे!
ठाणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढला म्हणून अमित ठाकरेंवर अवघ्या दोन तासांत गुन्हा दाखल होतो; मग माझे भाऊ अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी अद्याप एफआयआर का दाखल झालेला नाही?’ असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी बुधवारी
Thane: पशुपालकांसाठी जिल्हा परिषद ठाणेमार्फत विविध अनुदानित योजना; ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन…दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासाठी ५० टक्के तर तबेलाधारकांसाठी यंत्रसामग्रीसाठी ६० टक्के अनुदान!
ठाणे, दि. २ : जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील पशुपालकांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालन व्यवसायाला चालना तसेच शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ या वर्षासाठी विविध अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र
New delhi : गुरुवार ३ सप्टेंबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नियमित एक्सप्रेस ट्रेन…छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे उद्या मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा; खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वात शिवसेना ठाण्यात करणार ट्रेनचे जंगी स्वागत…खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश!
नवी दिल्ली – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के आणि कोकणातील इतर खासदारांच्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान नियमित एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर पासून ही
कोपरीत ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती; मराठी कलाकारांच्या उपस्थितीने दहीहंडीचा उत्साह वाढणार!
ठाणे : जन्माष्टमीच्या उत्साहाला सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी शिवसेना कोपरी विभाग, ठाणे (पूर्व) यांच्या वतीने भव्य ‘उपमुख्यमंत्री दहीहंडी उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी अष्टविनायक चौक, कोपरी, ठाणे (पूर्व) येथे हा दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.
Thane: ठाणे महापालिका रुग्णालयात रुग्णाच्या जेवणात आढळले झुरळ; रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर!
Shivaji hospital: ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णाच्या रात्रीच्या जेवणाच्या ताटात झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, यामुळे रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. २८ ऑगस्टला रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल
Thane: ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत; विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार…पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे शिंदेकडून अभिनंदन!
ठाणे, ता. ०२ : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि अनेक अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत असताना भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के जीडीपी वाढीसह मजबूतपणे पुढे जात आहे. ही देशाच्या आर्थिक प्रगतीची आणि स्थैर्याची सकारात्मक बाब असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पाच्या दिशेने
Thane: आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…डॉ. कविता लघाटे यांना मानाचा ‘कर्मवीर पुरस्कार’ प्रदान!
ठाणे – येथील नामांकित शैक्षणिक संस्था आदर्श विकास मंडळाचा ४२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधून या सोहळ्यात
Thane: उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ‘एसआयआर’चा घोळ – २४ लाख मतदारांची नावे वगळलीकांग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांचा खळबळजनक आरोप..नायब तहसीलदारांच्या ८० वर्षीय मातोश्रींचे नाव वगळले!
ठाणे, दि. ०१: निवडणुक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेवरून ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाणे जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी एसआयआर मोहिमेत ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल २४ लाख मतदारांची नावे कमी करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला
