ठाणे: टाटा समूहातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ८० वर्षीय मातोश्रींचा इमारतीवरून पडून दुर्दैवी अंत!
ठाणे ०५: ठाण्यातील वर्तक नगर परिसरातील ‘सवाना’ या उच्चभ्रू बहुमजली इमारतीत एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. टाटा समूहातील वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत शेट्टी यांच्या ८० वर्षीय मातोश्री कुमुदा शेट्टी यांचा इमारतीवरून खाली पडून दुर्दैवी अंत झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुमुदा शेट्टी या
Vikhroli: मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद; विक्रोळीत दोन भावांकडून भाऊ व पुतण्याची हत्या!
विक्रोळी ०५ : मुंबईच्या विक्रोळी पूर्व येथील पार्कसाईट परिसरात घरगुती वादातून दुहेरी हत्येची धक्कादायक घटना घडली आहे. राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबात मोठ्या आवाजात गाणी लावण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला आणि त्याचे रूप रक्तरंजित हल्ल्यात झाले. प्राथमिक माहितीनुसार, चार सख्खे भाऊ
Kalyan : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक आरोप; अडीच वर्षांच्या चिमुकल्याच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई!
कल्याण ०५ : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील कथित निष्काळजीपणामुळे एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याला मोठा त्रास सहन करावा लागल्याचा आरोप समोर आला आहे. रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई मुलाच्या कमरेतच अडकून राहिल्याचे एक्स-रे तपासणीत उघड झाले. त्यानंतर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ती सुई काढण्यात
Ratnagiri: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; संपूर्ण कोकणात शोककळा!
रत्नागिरी: रत्नागिरीचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे काल संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने प्रवास करत असताना प्रवासादरम्यानच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. या धक्कादायक घटनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र शोककळा पसरली
राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार…युवक अध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी (श.प) मध्ये प्रवेश!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यात जोरदार खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष विरू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व मान्य करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, भटकलेले पक्षी पुन्हा
ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले अंतिम दर्शन; व्यक्त केल्या भावनिक आठवणी!
कोल्हापूर, ता. ५ : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने शिक्षण, सहकार, वैद्यकीय, क्रीडा आणि समाजसेवा क्षेत्रातील एक अजातशत्रू, दूरदर्शी आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य माणूस होता. त्यांच्या जाण्याने “ज्ञानाचा महासागर
काँग्रेस कार्यालयाबाहेरील आंदोलनाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!
ठाणे ०५ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनानंतर ठाणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत काल रात्री नगर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाणे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असून शहरातील राजकीय वातावरण
शिंदेंचं संपूर्ण सरकारच बेकायदेशीर, 2014 आणि 2019ची निवडणूकही चुकीची; कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने बाजी पलटणार?
Shivsena ०५ : कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात शिंदे सरकारला बेकायदेशीर ठरवले आहे. सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टात केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे शिंदे गटाची कायदेशीर स्थिती अडचणीत आली आहे.शिवसेना कुणाची? धनुष्यबाण चिन्ह कुणाचं? यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल
७ सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे आयोजन; निवेदन २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे नागरिकांना आवाहन!
ठाणे (05) : ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार, 07 सप्टेंबर, 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच 22 ऑगस्ट पर्यंत त्यांचे अर्ज-निवेदने महापालिका भवन, नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावेत. निवेदन दाखल
मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वेतील गर्दी व सुरक्षेचा प्रश्न लोकसभेत; १५ डब्यांची संख्या वाढवावी, सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावे, स्थानकांवरील गर्दी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष उभारावा खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभेत मागणी!
नवी दिल्ली ०५ – संसदीय कामकाजाच्या नियम ३७७ अंतर्गत खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लोकसभेत उपस्थित केला. रेल्वेमंत्र्यांनी या मानवी संकटाला सर्वोच्च प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.खासदार नरेश
