Panvel: पनवेलमध्ये संतापजनक प्रकार: सार्वजनिक शौचालयात १० वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, सफाई कर्मचाऱ्याला अटक!
नवीन पनवेल ०५ : पनवेल येथील वाल्मिक नगर परिसरात एका १० वर्षांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी २४ वर्षीय सफाई कामगाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना काय घडली? पोलिसांनी दिलेल्या
Rain update: महाराष्ट्रात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा ७ टक्के अधिक पाऊस; नाशिकमध्ये सर्वाधिक, तर मराठवाडा-विदर्भाचे काही भाग अजूनही कोरडेच!
मुंबई/पुणे ०५ : उशिरा दाखल झालेल्या मोसमी पावसाने जुलै महिन्यात राज्यभरात दमदार हजेरी लावत अनेक जिल्ह्यांना दिलासा दिला आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यंदा जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, या पावसाचे वितरण राज्यभरात एकसारखे नसून
Mhada : म्हाडा लॉटरी : मुंबईकरांचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ; २,६४० घरांची ऑनलाईन सोडत ६ ऑगस्टला!
मुंबई ०५ :मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने अखेर २,६४० घरांच्या सोडतीची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. सोडतीची तारीख आणि वेळ विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे
Ncp : राष्ट्रवादी महिला आघाडीत नवे नेतृत्व: रुपाली चाकणकरांनंतर वैशाली नागवडेंकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा!
मुंबई ०५: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्या जागी ही नवी निवड झाली असून, पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत विश्वासू आणि
Paneer ban : राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षाची बंदी; उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवरही निर्बंध!
मुंबई ०५ : नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यात कृत्रिम पनीरवर एक वर्षासाठी बंदी लागू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.या कालावधीत कृत्रिम पनीरचे उत्पादन, साठवणूक, वितरण किंवा
Shivsena: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज निर्णायक सुनावणी!
Shivsena ०५ : शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी २ वाजता घेण्यात यावी, अशी विनंती ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती मान्य केली असून,
Palghar: मनसेच्या पालघर कार्यालयात दोन गट आमनेसामने; माजी शहराध्यक्षांसह तालुकाध्यक्षालाही मारहाण!
पालघर ०५: पालघर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान पक्षातील अंतर्गत वाद चिघळल्याने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत मनसेचे माजी शहराध्यक्ष सुनील राऊत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच तालुकाध्यक्ष संदीप किणी यांनाही मारहाण
Dombivli: डोंबिवली पश्चिम येथील मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा!
Dombivli ०४: डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधी रस्त्यावरील एका मसाज सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून चार तरुणींची सुटका करण्यात आली आहे.पोलिसांना या मसाज सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती
Sunetra pawar:काँग्रेसच्या ‘गूंगी गुडिया’ टीकेवर सुनेत्रा पवारांचे संयमी उत्तर; “वेळ आल्यावर नक्की बोलेन”
Sunetra pawar: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या “गूंगी गुडिया” या शब्दप्रयोगामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या टीकेवर प्रतिक्रिया विचारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी केवळ “वेळ आल्यावर नक्की बोलेन,” एवढेच सांगत अधिक भाष्य टाळले.’गूंगी गुडिया’ हा शब्दप्रयोग भारतीय
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना लोकप्रतिनिधींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकास, लोकसेवा आणि नेतृत्वाचा मंत्र; रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री शिंदेंचे प्रेरणादायी मार्गदर्शन… पर्यावरण, दर्जेदार विकास, जनसंपर्क, स्वच्छता, क्लस्टर पुनर्विकास, पायाभूत सुविधा, लोकसेवा आणि कार्यकर्ता संस्कृतीवर भर!
ठाणे, दि. ४ : “लोकप्रतिनिधी हा नगराचा मालक नसतो, तर जनतेचा सेवक असतो. पदाचा अहंकार न ठेवता कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये राहा. संपत्तीपेक्षा माणसं कमवा, नागरिकांच्या फोनला प्रतिसाद द्या, त्यांच्या अडचणी स्वतःच्या समजून सोडवा आणि विकासाच्या प्रत्येक निर्णयात पर्यावरणाचा विचार करा. लोकांनी निवडून दिल्यानंतर
