Shahapur: दुर्गम भागातील विदारक वास्तव…रस्ता नसल्याने डोलीतून नेताना सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू!
कसारा ०३ : शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याअभावी आणखी एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सर्पदंश झालेल्या ९ वर्षीय जगन्नाथ दापट याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू न शकल्याने त्याचा मृत्यू झाला.दहिगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिसवली गावात राहणारा जगन्नाथ चौथी
Thane – bhiwandi road accident: ठाणे-भिवंडी मार्गावरील जीवघेण्या खड्ड्याचा आणखी एक बळी; दुचाकी घसरून महिला ट्रकखाली, जागीच मृत्यू!
भिवंडी ०३ : ठाणे-भिवंडी मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा एका निष्पाप महिलेच्या जीवावर बेतली आहे. राहणाळ गावाच्या हद्दीत रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने ४६ वर्षीय महिलेचा ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातात महिलेचे पती जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार
Maharashtra Politics : राज्यात भाजपची ताकद वाढणार? राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश!
मुंबई ०३ : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून भाजपने संघटन विस्तारासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना
Sanjay Raut : संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल; जयकुमार गोरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप!
मुंबई ०३: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अवमानकारक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.भाजपचे सोलापूर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी
मोठी बातमी.. पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न; ‘माझ्या हत्येचा कट रचला होता’ असा गंभीर आरोप!
नवी दिल्ली ०२ : राजधानी दिल्लीत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार घडताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने पप्पू यादव हे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.सायंकाळी
भिवंडी दुर्घटनेनंतर मुंब्र्यातही धोकादायक इमारतीचा इशारा; धूम अपार्टमेंटच्या कॉलमला तडे, रहिवाशांना स्थलांतराच्या सूचना!
ठाणे, भिवंडी ०२ : भिवंडीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच मुंब्र्यातील एका धोकादायक इमारतीतही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कौसा परिसरातील चांदनगर येथे सानिया हॉलजवळ असलेल्या धूम अपार्टमेंटच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळून इमारतीच्या कॉलमला तडे गेल्याचे समोर आले आहे. पाहणीनंतर महापालिका प्रशासनाने इमारत अत्यंत
Ambernath Shiv Sena News: ‘आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात’; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका!
Ambernath Shiv Sena News: अंबरनाथमध्ये शिवसेनेतील पक्षांतर्गत धुसपुस पुन्हा एकदा उघड झाली आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीदरम्यान अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आमदार संध्याकाळी काय करतात तर फार्म हाऊसवर जाऊन बसतात, असं
मेट्रो-६चे ८८ टक्के काम पूर्ण; कांजुरमार्ग कारशेडचा तिढा कायम, प्रकल्पाला विलंबाची शक्यता!
Mumbai : मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या स्वामी समर्थ नगर – जोगेश्वरी – विक्रोळी मेट्रो-६ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडसाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने प्रकल्प पूर्ण
माळशेज घाट मार्ग बंद; पर्यायी रस्त्यावर वाहनांच्या रांगा, हजारो प्रवाशांचा खोळंबा!
Malshej ghat: कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील रस्ता खचल्यामुळे हा मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. संबंधित विभागाकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले, तरी रस्ता पुन्हा सुरू होण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घाटमार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती;.५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. (२ ऑगस्ट ) : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप
