Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विकासदृष्टीला चिरंतन करणारे स्मारक; नातू पालकमंत्री शंभूराज देसाई यांची कृतज्ञ आदरांजली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण!
सातारा, दि. १६ ऑगस्ट २०२६ : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई हे लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात त्यांनी त्या काळात घेतलेल्या बहुआयामी निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत मोठा हातभार लागला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई हे जिल्हा लोकल बोर्ड
Thane: निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील विकासकामांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण;खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून दोन्ही चौकात आकर्षक शिल्प!
ठाणे १६ – ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या विशेष निधीतून, संकल्पनेतून व सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ठाणे महापालिका क्षेत्रातील चरई येथील निर्मलादेवी चिंतामणी दिघे चौक आणि हरिनिवास चौक येथील नूतनीकरण व सुशोभीकरण करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. ठाणे नगर स्थापनेपासून
Nalasopara:नालासोपाऱ्यात वाढदिवसाचा केक खाल्याने ११ जणांना विषबाधा!
नालासोपारा १६ : नालासोपारा पूर्वेतील निळकंठेश्वर इमारतीमध्ये शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीय आणि शेजारी राहणारी लहान मुले एकत्र जमली होती. केक कापल्यानंतर उपस्थितांनी तो खाल्ला; मात्र काही वेळातच त्यांना
Thane: ठाण्यातील उपवन औद्योगिक क्षेत्रातील प्लास्टिक शीट बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग!
ठाणे १६ :ठाण्यातील उपवन परिसरात असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील सुमारे १२०० चौरस फुटांच्या जागेत प्लास्टिक शीटचे उत्पादन करणाऱ्या ‘एसआरके ट्रेडर्स’ या कंपनीला रविवारी पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. कंपनीच्या आवारातून धुराचे प्रचंड लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडत असल्याचे दिसताच स्थानिक रहिवाशांनी तत्काळ
Pune: पुण्यात एकनाथ शिंदेंना मोठा झटका; कसबा मतदारसंघात ‘मिशन कसबा’ अंतर्गत भाजपचे जोरदार शक्तिप्रदर्शन!
पुणे १६ : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून भारतीय जनता पक्षाने ‘मिशन कसबा’ जोरदारपणे सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आणि स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडत आहे. शिवसेनेच्या
Thane: कचरावेचक विद्यार्थ्यांसोबत जिजाऊ संस्थेचा अनोखा स्वातंत्र्य दिन सोहळा 2026!
ठाणे १६ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष सन्माननीय श्री. निलेशजी भगवान सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत यंदाचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कचरावेचक व वंचित घटकांतील
Thane: अथक प्रयत्नांना यश; मुंबई-III जलवाहिनीची गळती अखेर दुरुस्त!
ठाणे १६ : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३००० मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-III जलवाहिनीला आढळलेली गळती बंद करण्याचे काम शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले आहे. जलवाहिनी भारीत (Charged) झाल्यानंतर म्हणजेच रात्री ९ वाजेपासून मुंबई शहर आणि पूर्व उपनगरातील
Panvel-Karjat Railway Line: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, कर्जतवरून थेट पनवेलला करा प्रवास; नवा रेल्वेमार्ग ‘या’ दिवशी होणार सुरू!
नवी मुंबई १६ : नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांना आता थेट पनवेलवरून कर्जत आणि कर्जत ते पनवेल असा प्रवास करता येणार आहे. कारण कर्जत ते पनवेल हा नवा रेल्वे मार्ग सुरू होणार आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के
Ambernath: अखेर भाजपा आणि मनसेच्या राड्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल; मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मागणीला यश!
अंबरनाथ १६ : अंबरनाथ मध्ये खाजगी मालमत्तेच्या वादातून अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारातच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोरच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीवर हल्ला करून
Delhi: राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची स्वातंत्र्यदिन सोहळ्याला दांडी!
दिल्ली १५ : दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अधिकृत कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्रालयाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना रीतसर निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, निमंत्रण असूनही या दोन्ही प्रमुख नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ
