Dombivli: डोंबिवलीत भाजप अन् मनसेत ‘डिजिटल युद्ध’…एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाना!
डोंबिवली २५ : डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना आता सोशल मीडियाची जोड मिळाली असून दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष थेट डिजिटल व्यासपीठावर पोहोचला आहे. शहरातील विविध स्थानिक प्रश्नांवरून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात असून, सोशल
चांदगुडे कुटुंब आत्महत्या प्रकरण: इन्स्टाग्राम पोस्ट आणि मृत्यूनंतर नातेवाईकांमधील वाद!
छत्रपती संभाजी नगर २५ : छत्रपती संभाजीनगरमधील तिसगाव येथील खवड्या डोंगरावर घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आहे. १८ वर्षांचा कुणाल चांदगुडे हा तरुण शुक्रवारी सकाळी टोकाचे पाऊल उचलण्याच्या इराद्याने खवड्या डोंगरावर गेला होता. तिथे कुटुंबीयांनी त्याची खूप मनधरणी केली, परंतु तो
Ladki bahin yojna: रक्षाबंधनाआधी खात्यात हप्ता जमा होणार; शासनाचा मोठा निर्णय!
लाडकी बहीण योजना २५ : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल ३४४.७४ कोटी
Thane: ठाण्यात तीन दिवसांत १,१८३ वाहनांची तपासणी; तर ८९ चालकांवर कारवाई!
ठाणे २५ : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर व टुरिस्ट वाहनचालकांना मराठी येते का, याची तपासणी मोहीम परिवहन विभागाने सुरू केली आहे. ठाण्यात गेल्या तीन दिवसांत १,१८३ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, ८९ चालकांना मराठी येत नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मराठी शिकणे हा केवळ
Thane: ठाणे-नवी मुंबई ट्रान्सहार्बर रेल्वेचा वक्तशीरपणा कोलमडला; उशिरा धावणाऱ्या गाड्या आणि फलाटांवरील राडारोड्यामुळे प्रवासी हैराण!
ठाणे २५ : ठाणे आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गिका एकेकाळी आपल्या शिस्तबद्ध आणि वक्तशीर सेवेसाठी ओळखली जात होती. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गाच्या तुलनेत या मार्गावरील गाड्या वेळेत धावत असल्याने प्रवाशांचा या सेवेवर मोठा विश्वास होता. ठाणे जिल्ह्याला
Eknath shinde : कर्जमाफीचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात; आतापर्यंत १० हजार कोटींची मदत – एकनाथ शिंदे; महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा…कर्जमाफीपासून लाडकी बहीण, रोजगारापासून गणेशभक्तांच्या सुविधांपर्यंत एकनाथ शिंदेंचा विकासाचा अजेंडा!
मुंबई, दि. २४ :शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत महायुती सरकार काम करत असून, “महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा” या भूमिकेतून शेतकऱ्यांना दिलेला कर्जमाफीचा शब्द टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जात असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते मुंबई येथे पत्रकारांशी
Navi Mumbai: नवी मुंबईत अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; मे. पी. के. डेअरीतील दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश,४,७१० लिटर दुधासह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त!
नवी मुंबई २५ : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पर्दाफाश केला आहे. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार, दक्षता विभागाच्या सह-आयुक्त श्रीमती प्रीती
Mumbai: स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाचा गौरव आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांना ‘तिची सफर सन्मान’!
मुंबई २५ : समाजातील गरजू घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख सौ. तेजस्विनी सांबरे-जाधव यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ‘जी २४ तास प्रस्तुत तिची सफर सन्मान’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.विशेष म्हणजे, स्त्रियांच्या
Thane: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेची खड्डे बुजविण्याची विशेष मोहीम!
ठाणे २४ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील प्रमुख रस्ते, गणेश मंडळांकडे जाणारे मार्ग, विसर्जन मिरवणुकीचे मार्ग तसेच नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात वर्दळीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विशेष खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील माजीवडा, पातलीपाडा, कल्याण फाटा, तीन हात नाका
Thane: ठामपाची नियमावली येणार…भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणार..आमदार संजय केळकर यांचा पुढाकार!
ठाणे २४: ठाणे शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांवरील हल्ल्यांमुळे जीवितहानीच्या घटना घडत आहेत. श्वानप्रेमी आणि नागरिकांमध्ये वाद होत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आदर्श नियमावली तयार करणार आहेत. त्यामुळे भटक्या
